राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आगोदरच मदत मिळणार – राजेश टोपे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून दहा हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एनडीआरएफच्या नियमात जी मदत बसते ती मदत दिवाळीच्या आगोदरच देण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने केली आहे. नंतर झालेल्या नुकसानीची मदत जी मंत्रीमंडळाने अत्ताच मान्य केली ती दिवाळीनंतर मिळेल. असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. एकूण … Read more