राज्यात २३ नोव्हेंबरपर्यंत तब्बल १६२.०६ लाख टन उसाचे गाळप तयार; तर ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु
राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १४९ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ७७ खासगी व या मध्ये राज्यातील ७४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १६२.०६ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे. राज्यात २३ नोव्हेंबर पर्यंत तब्बल १४५.१८ … Read more