उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे जलजिरा! जाणून घ्या

उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ होते असते.सततच्या उष्णते मुळे अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा! उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे. … Read more

कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे. ‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार! बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. … Read more