प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 चे पिकाची नुकसान भरपाई वाटप होणार

बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई मार्फत राबविण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातून 21.62 लाख अर्जदार शेतकऱ्यांनी 7.64 लाख क्षेत्राचे पीकसंरक्षित करून 7422.54 लाख विमा हफ्ता भरलेला होता.विमा कंपनीकडून अधिसूचित असलेल्या पिकांपैकी तुर, कापूस व कांदा या पिकाची नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मंजूर होऊन … Read more

जाणून घ्या, उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार योग्य रानबांधणी करावी. संकरित जातीचे बियाणे, खतांची योग्य मात्रा, योग्य मशागत, पिकांसाठी योग्य रानबांधणी, वेळीच कीड-रोग नियंत्रण आणि पाण्याचा पिकाच्या गरजेनुसार वापर केल्यास पिकाचे चांगले … Read more

पिकांवर होणार आता ‘नॅनो पार्टीकल’चा वापर !

अकोला : जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात प्रगती करण्याचे पाऊल कृषी संस्था, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उचलेले आहे. यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संशोधन सुरू करण्याचे ठरविले आहे. जैव किटकनाशकांचा प्रभाव कायमस्वरूपी  राहण्यासाठीचे संशोधन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात … Read more

कारली पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान

कारली आणि दोडकी या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो. मात्र कार्लाच्या वेलीवर थंडीचा परिणाम होतो. भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत.जमीनीची उभी … Read more

कमतरता ? पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता – (न्युट्रीअन्ट डिफ़िशिअन्सि) कशी ओळखाल?

वर्षानुवर्षे पिक घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. मातीतील पोषणमुल्ये कमी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते. हि लक्षणे कशी ओळखाल ,हे जाणून घ्या – मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे अन्नद्रव्य लक्षणे नायट्रोजन(N) : जुनी पाने पिवळी पडतात. … Read more

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

परतीच्या पावसानमुले शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मंडळनिहाय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी कृषी अधिकारीमार्फत अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जावून नुकसानीची पाहणी करण्यात आली. तालुकाप्रमाणे दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात आहे. पिकांच्या पंचनाम्याचे काम … Read more