शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर, जाणून घ्या

निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे. जैविक खते म्हणजे काय? : प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ … Read more

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा? जाणून घ्या

सध्या ई पीकपाहणी संदर्भात शासकीय स्तरावरून सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता तुमच्या पिकांची नोंदणी स्वतः करता येणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड कसे करावे आणि या ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उपयोग करून आपल्या शेतातील पिकांची माहिती कशी नोंदवावी. यासाठी … Read more

बायोमॅट्रिक खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या

आपण सध्याच्या काळात कुठेही गेलो तरी बायोमॅट्रिकचा हमखास वापर होताना दिसून येतो. प्रचंड लोकसंख्येत स्वतःची ओळख कळण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. तसंच कोणत्याही क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. यात एखाद्या व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे निशाण, रेटिना, स्किन किंवा आवाज यांचा समावेश असतो. बायोमॅट्रिकचा वापर हा इतर तंत्रज्ञानाच्या पध्दतीत सगळ्यात सुरक्षित आहे. कारण पासवर्ड चोरी … Read more

सुंदर दिसण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक ‘टिप्स’, माहित करून घ्या

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करतच असतो. यात झाडांच्या पानाचा वापर करू नये, असे सर्वांना वाटते; पण ही झाडांची पाने अतिशय गुणकारी असतात. हे पाने मिळविण्यासाठी जास्त दूर जाण्याची देखील गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात. हे करा उपाय चेहऱ्यावर मुरूम असतील तर तुळस, पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ … Read more

किटकनाशके वापरतांना शेतक-यांनी काय काळजी घ्यावी ?

वर्धा – किटकनाशक हे मनुष्यासोबतच इतर प्राण्यांसाठी सुध्दा प्राणघातक आहे. त्यामुळे किटकनाशकाची फवारणी करतांना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी एस.वाय.बमनोटे यांनी केले आहे. प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित – पर्यावरणमंत्री रामदास कदम किटकनाशकाच्या डब्यासह घडी पत्रिकेमध्ये किटकनाशांच्या दुष्परीणामावर करावयाच्या उपाययोजना छापलेल्या असतात. त्यांचे वाचन करुन सावधानी बाळगावी. किटकनाशके हाताळतांना रबरी मोजे घालावे. किटकनाशक … Read more

पिकांवर होणार आता ‘नॅनो पार्टीकल’चा वापर !

अकोला : जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात प्रगती करण्याचे पाऊल कृषी संस्था, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उचलेले आहे. यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संशोधन सुरू करण्याचे ठरविले आहे. जैव किटकनाशकांचा प्रभाव कायमस्वरूपी  राहण्यासाठीचे संशोधन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात … Read more