वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे – आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरण संवर्धन ही एखादा दिवस म्हणून साजरा करण्याची बाब राहिली नसून लहान लहान पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. राज्यातील शहरे कार्बन न्यूट्रल व नेट झिरो होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे शून्य कार्बन उत्सर्जन परिषदेचे आयोजन करण्यात आले … Read more

शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण, महसूल विभाग बदलण्याच्या मुद्यांचे पालन गरजेचे – यशोमती ठाकूर

मुंबई – शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण व आपापसात महसूल विभाग बदलणे या मुद्यांचे पालन महिला सक्षमीकरण या भूमिकेतून होणे गरजेच आहे. अधिसूचनेत यासंदर्भातील बदल आवश्यक असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले असून याबाबतची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पती-पत्नी एकत्रीकरण आणि आपसात महसूल विभाग बदलणे या … Read more

घसा खवखवण्यावर त्वरित करा ‘हे’ उपाय! जाणून घ्या

हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या राज्यात कुठे पाऊस, गारपीट तर कुठे दुपारी चांगलं ऊन असं वातावरण आहे. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण वाढतं. घशाची खवखव हे पुढच्या आजारपणाचं लक्षण असतं. घसा खवखवणं हा आजार साधा दिसत असला तरी यामुळे अस्वस्थ व्हायला होतं. नेहमीचं काम करणं अवघड होतं. वेळीच इलाज सुरू केला तर … Read more