गाडी चालवताना मोबाईलवर बोलू शकता..,आता नाही होणार कारवाई ; वाचा काय आहे कायदा !

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री(Minister of Road Transport and Highways) नितीन गडकरी यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलता येणार आहे असे सांगितले परंतु काय आहे कायदा आणि काय आहेत नियम थोडक्यात बघुयात – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Minister of Road Transport and Highways) म्हणाले कि ‘ सर्व नागरिक हे गाडी चालवताना मोबाईल वर बोलू … Read more

पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद

अमरावती – ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवतानाच पुन्हा अर्जाची प्रक्रिया करावी लागू नये म्हणून प्रतीक्षा यादीची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी व पशुपालक बांधवांना … Read more

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा? जाणून घ्या

सध्या ई पीकपाहणी संदर्भात शासकीय स्तरावरून सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता तुमच्या पिकांची नोंदणी स्वतः करता येणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड कसे करावे आणि या ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उपयोग करून आपल्या शेतातील पिकांची माहिती कशी नोंदवावी. यासाठी … Read more

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? घ्या जाणून

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा. जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल. हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या … Read more

आता सोप्या पद्धतीने आपला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करा, जाणून घ्या

आधार कार्ड आता जवळपास सर्वच ठिकाणी आवश्यक आहे. सरकारी कामांसाठी, सरकारी योजनांसाठी, बँक, घर-वाहन खरेदी यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. आधारसंबंधी कोणतीही माहिती व्यक्तीच्या फोन नंबरवर, ओटीपीद्वारे पाठवली जात असते. परंतु मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर असेल तरच ओटीपी फोनवर येतो असतो. अशात फोन नंबर बदलल्यास किंवा फोन हरवल्यास पुन्हा सोप्या पद्धतीने … Read more