Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ‘या’ भाज्यांचा करा समावेश

Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' भाज्यांचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: थंडीच्या ऋतूमध्ये लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक आपल्या आहारामध्ये अनेक भाज्या आणि फळांचा समावेश करतात. भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना … Read more

राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ; वाटाणा प्रति किलो १०० रुपये

नवी दिल्ली – इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला, वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. टोमॅटोच्या दरासह वाटाण्याचे … Read more