खतांच्या दरात मोठी वाढ; माहित करून घ्या नवीन दर

मुंबई – डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून अवकाळी पाऊस व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागच्या वर्षी पण शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होत. तर राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता … Read more

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.६६ टक्के दराने परतफेड

मुंबई – महाराष्ट्र Maharashtra शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.66 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 25 जानेवारीं 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-10,11/प्र.क्र.2/अर्थोपाय दि.20 जानेवारी 2022 अनुसार 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि.24 जानेवारी 2022 पर्यंत देय … Read more

राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ; वाटाणा प्रति किलो १०० रुपये

नवी दिल्ली – इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला, वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. टोमॅटोच्या दरासह वाटाण्याचे … Read more

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर

मुंबई – राज्यात मागील २ ते ३ महिन्यात म्हणजेच जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे कि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार ८६० कोटी ८४ लाख रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या … Read more

कांदाच्या दरात चढउतार; शेतकरी झाले अस्वस्थ

नगर : राज्यामध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. त्यात दररोज अशा ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कांदा पिकावर झाला. अशा वातावरणामुळे शेतकऱ्‍यांना कांद्या पिकावर तीन-चार दिवसांत फवारणी करावी लागली आणि त्याचा खर्चही वाढला. हे सर्व करूनही कांदा पोसला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे कांदा उत्पादनात घट झाली. परिणामी कांद्यासह इतर शेतीमालाची मागणी वाढल्याने … Read more

कांद्याच्या दरात मोठी घसरण

दक्षिणेकडील राज्यात सध्या पोंगल सण साजरा केला जात असून तेथील बाजारपेठा बंद आहेत. याचा परिणाम पुण्यातील बाजारपेठांवर झाला आहे. पोंगल सण असल्या कारणाने तेथील बाजारपेठा बंद असून तेथून घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. मार्केटयार्डातील बाजारात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला २५० ते ३५० रुपये … Read more

घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर

घोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारीया दिवसामध्ये कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यभरात कांद्याचे भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. … Read more

कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही

शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला काल वणी इथल्या उपबाजारात १२ हजार रूपयेप्रती क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. कळवण इथं कांद्याला ११ हजार रुपये भाव मिळाला. लासलगाव … Read more

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. वाटाणा, शेंवग्याचा किलोचा दर 150 रूपये, तर तोंडली, गवारच्या दराने 120 रूपयाचा आकडा गाठला आहे. त्यामुळेच भाज्याच्या … Read more

अजून महिनाभर राहणार कांद्याचे दर तेजीत

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला … Read more