मुंबई – मागील काही दिवसापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाली असली तर देशात कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत देशात तब्बल १०५४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, तर देशात गेल्या २४ तासात तब्बल 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोना महामारीपासून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34,555,431 वर पोहोचली आहे.
तर देशात तब्बल 110,133 सक्रिय रुग्णांची संख्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 9,868 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- भारतातील ‘या’ भागांमध्ये आजपासून पुढचे २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
- ‘हे’ उपाय केल्याने घरात एकही पाल दिसणार नाही, जाणून घ्या
- प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते? जाणून घ्या
- पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून
- भारतीय संविधान जगाला आदर्श; देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद संविधानात
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर