महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम जमा

राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ ही योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना … Read more

चिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

फळे खाल्ल्याने ताकद येते. फळांमध्ये आरोग्याला आवश्यक असणारे अनेक घटक असतात असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, विशिष्ट फळात नेमके कोणते गुणधर्म असतात, हे माहित असणेही तितकेच आवश्यक आहे. चिकू हे बऱ्याचदा बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि भारतीयांना आवडणारे फळ. गोड चवीच्या या फळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.चिकूमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असल्याने उर्जा मिळण्यास अतिशय … Read more

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

तुम्ही भाजलेले चणे खाल्लेच असतील. केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर दररोज चणे खाण्यास सुरुवात करा. कारण हे चणे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. चला तर जाणून घेऊ फायदे….. महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार भाजलेले चणे खाल्ल्याने … Read more

‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक बीड – प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा अर्ज आले असून, ही संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. अवघ्या १३ ते १४ दिवस वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा प्रस्ताव … Read more

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने खरीप पिकविमा भरण्यास येत आहेत अडचणी,मुदत वाढविण्याची मागणी

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन खरीप पिकविमा भरण्यास अडचण निर्माण होत असल्याने शासनाने ऑफ लाईन पिकविमा भरुन घेवुन पिकविम्याची मुदत वाढविण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय भोसले यांनी कृषी अधिकारी नामदेव जाधव यांच्या कडे केली आहे. राज्यात आज पासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज तुळजापूर तालुक्यात यंदा निसर्ग अवकृपेमुळे शेतकरी खरीप पिकविमा … Read more

मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते. परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणीस सहज उपलब्ध होत असतात. विशेष म्हणजे ही कणीस … Read more