उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश कमी होणार. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्ये घामाच्या धारा अशी परीस्थिती आहे. अशा परिस्थितीत शारीरिक उर्जा टिकवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. त्यापैकीच सहजासहजी उपलब्ध होणारे … Read more