जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !

गहू हे भारतातील मुख्य धान्य मानले जाते. व महारष्ट्रातही आहारात मुख्य समावेश गव्हाचा होत असतो. गव्हाची लागवड गव्हाचे मूळ हे दक्षिण पश्चिम आशियामध्ये आहे, जरी ते आता जगभर घेतले जाते. उंचावर गव्हाची लागवड होते. जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम ! पौष्टिक आणि आरोग्यसाठी फायदेशीर असणाऱ्यांपैकी गहू एक धान्यआहे. हे जगभरात आढळून आले आहे. … Read more

काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम, माहित करून घ्या

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more

काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more

जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

प्रमाणापेक्षा अधिक साखर खाणे शरीराला धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजच्या आधुनिक युगात मशिनच्या सहाय्याने काम करण्याच्या सवयीमुळे मानवाची शारीरीक क्षमता कमी होत चालली असून त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. अशा जीवनशैलीत साखर खाणे अधिक धोकादायक आहे. चला तर मग जाणून घेऊ… जर तुमच्या आहारात नेहमी गोड पदार्थांचा … Read more