जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !

गहू हे भारतातील मुख्य धान्य मानले जाते. व महारष्ट्रातही आहारात मुख्य समावेश गव्हाचा होत असतो. गव्हाची लागवड गव्हाचे मूळ हे दक्षिण पश्चिम आशियामध्ये आहे, जरी ते आता जगभर घेतले जाते. उंचावर गव्हाची लागवड होते. जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम ! पौष्टिक आणि आरोग्यसाठी फायदेशीर असणाऱ्यांपैकी गहू एक धान्यआहे. हे जगभरात आढळून आले आहे. … Read more

शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड

औरंगाबाद – गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, आहो… गहू काळा पण असतो बरं तर क्षणभर तुमचा  विश्वास बसणार नाही… औरंगाबाद जिल्ह्यात ल एका शेतकऱ्याने शेतीत मोठा बद्दल घडवून आणला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या एका शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची लागवड (Cultivation of black wheat) केली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

राज्यातील ‘या’ भागांमध्ये अवकाळी पाऊस; ज्वारी, हरभरा, मका, गहू  पिकांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७  जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार धुळे जिल्ह्यात ७ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे.  तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी, हरभरा, … Read more

कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी? घ्या जाणून

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत (Jiraiti) व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 … Read more

थंडीच्या दिवसात असा घ्या आहार

गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. हिवाऴ्यात कोमट पाणी पिल्याने, पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते. तसेच हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे … Read more

गहू गवताचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

गव्हाच्या तृणांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन A,B,C,E आणि K व्यतिरिक्त अमीनो अॅसिड्स असतात. याचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे…. रसाच्या सेवनामुळे कर्करोग ग्रस्त असलेल्या व्यक्तिमध्ये केमोथेरेमुळे झालेले वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते कारण या रसामध्ये B-carotene अधिक प्रमाणात आहे. या रसाचा उपयोग लाल पेशीचे विघटन … Read more

खामगावात २ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड

खामगावगत झालेला प्रचंड पाऊस बघता, चालु रब्बी हंगामात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके बहरली आहे. सध्या पिकांची असलेली स्थिती पाहता, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. खामगावगत सुमारे  २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या साधारणपणे गत चार ते पाच वर्षांपासून रब्बीचे … Read more

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ३२ हजार २०८ हेक्टरवरपेरणी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवार  पर्यंत २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे … Read more

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन

राज्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने, बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भागात बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे, अशा भागात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, तर काही शेतकरी कांदा काढणीनंतर, ऊस तोडणीनंतर गव्हाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच 15 … Read more