‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी(Farmers) केंद्र सरकारची योजना आहे. किसान मान-धन योजनाचा लाभ घेणार्‍या सदस्याने पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी केली आहे, जो भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो. त्याची … Read more

कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत … Read more

PF खात्यातून 1 तासात पैसे काढू शकता ; ‘हा’ आहे सोपा मार्ग !

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफ खातेधारकांना आता पैसे काढण्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात पीएफचे पैसे जमा होतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. नोकरी करणारा व्यक्ती म्हणजे पगारदार व्यक्तीअडचणीत असतानाच … Read more

मेडिकल मध्ये मिळणार आता कोरोनाची लस ?

ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया च्या सब्जेकट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हि लस खुल्या बाजारात विक्री साठी उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडियाच्या तज्ञांच्या समितीनं कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड च्या मार्केटिंग अप्रूव्हल साठी पडताळणी(Verification)  करण्यात आली आहे. समितीने(By the committee) आता कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड खुल्या बाजारा मध्ये विक्रीसाठी(For sale) शिफारस … Read more

देशभरात ओमायक्रॉनचं संकट; केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

नवी दिल्ली:   कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.  ओमायक्रॉनचे  (Omicron) संकट अजूनही जगभर वावरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने (Union Ministry of Health … Read more

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन, कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

मुंबई – सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद … Read more

आता केंद्र सरकार इजिप्त, तुर्कस्तानमधून १ लाख मेट्रिक टन कांदा करणार आयात

पावसाचा आणि पुराचा फटका कांद्याला बसल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडत असल्याने केंद्र सरकारने एमएमटीसीला येत्या महिन्यासाठी तातडीने १ लाख मेट्रिक टन कांद्याची आवक करण्याचे आदेश दिले आहेत. इजिप्त, तसेच तुर्कस्तानमधून हा कांदा आयात केला जाणार असून, त्याच्या देशांतर्गत वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. देशातील … Read more

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी 1 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आयात कांदा देशभरात पोचवण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी काल सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नेमकी कांद्याची काढणी सुरू असताना दोन्ही राज्यात जोरदार पाऊस … Read more

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किंमतीमध्ये वाढ केल्यामुळे शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामासाठी मध्यम व लांब धाग्याच्या कापसासाठी अनुक्रमे प्रतिक्विंटल ५२५५ व ५५५० रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे केवळ १०५ व १०० रुपयांची वाढ मिळाली आहे. २०१९-२०२० सालची ‘एमएसपी’ जाहीर करण्यात आली. गेल्या खरीप हंगामात (२०१८-१९) … Read more