औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा १००० ते ४४०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. तिला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९८ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर ३ … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला.  खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली हिरव्या मिरचीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये … Read more

राज्यात वाटाण्याचे दर ९०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

बाजारात वाटाण्याला मागील काही दिवसांपासून जेमतेम दर मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा माल ९०० ते १५०० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल विकला जात आहे. तर दुय्यम दर्जाच्या मालाला ७०० ते १००० दरम्यानचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; नाशकात नगरसेविकेची पोस्टरबाजी अकोला बाजारपेठेत मध्य प्रदेशासह राज्यातून दररोज ७० ते ८० क्विंटलपेक्षा अधिक मालाची आवक आहे. … Read more

पहा कालच्या तुलनेत आजचे कांद्याचे बाजारभाव

विदेश व्यापार विभागाने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे १० टक्के अनुदान कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका बसल्याने राज्यभरात कालच्या तुलनेत कांद्याचे भाव १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटल कमी झाले आहेत. कांद्याचे प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव (रुपये/क्विंटल) असे (किमान-कमाल-सरासरी) : कोल्हापूर ७००-१६००-१२००, औरंगाबाद ४००-१६००-१०००, मुंबई १२००-१६००-१४००, सोलापूर १००-१८००-९५०, नागपूर ९००-१३००-१२००, पुणे ७००-१५५०-१४००, येवला ५००-१४००-११५०, … Read more