स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना सेवकांचे काम कौतुकास्पद – दादाजी भुसे

मालेगाव – कोरोना महामारीच्या सुरवातीला अनेक लोकांना या आजाराने बाधीत केले, अनेकांचे उद्योग, कामधंदे बंद पडले. मोठ्या कालावधीसाठी आपल्याला लॉकडाऊनचा सामना  करावा लागला. या संकट काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना सेवकांचे काम निश्चितच कौतुकास्पद असून त्यांचा सन्मान करून या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याची  जबाबदारी सर्व मालेगावकरांची असल्याची भावना राज्याचे कृषी व माजी सैनिक … Read more

कृषी विद्यापीठाच्या संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतिकारक बदल : कृषीमंत्री

मालेगाव – कृषी विद्यापिठाच्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल घडून आले आहेत. त्यामुळे डाळिंब परिसंवादामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने … Read more

डाळिंब परिसंवादामध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाही होण्याचे दादाजी भुसे यांनी केले आवाहन

मालेगाव – सुमारे एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासह प्रतितास 2 मेट्रिक टन क्षमतेचे धान्य चाळणी यंत्र उभारणी करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मालेगाव बाजार समितीमार्फत झाले आहे. ही बाजार समिती संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब … Read more

शेतमाल तारण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या गोदामामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल – कृषिमंत्री

मालेगाव – सुमारे एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासह प्रतितास 2 मेट्रिक टन क्षमतेचे धान्य चाळणी यंत्र उभारणी करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मालेगाव बाजार समितीमार्फत झाले आहे. ही बाजार समिती संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब … Read more

जनसुविधेच्या माध्यमातून होणारी कामे दर्जेदार व्हावीत – दादाजी भुसे

मालेगाव – जनसुविधा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेली सर्व कामे चांगली व दर्जेदार होण्यासाठी गावातील नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे. जनसुविधेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांव्यतिरीक्त अजूनही गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जी काही गरजेची कामे प्रलंबीत आहेत, त्याचा पाठपुरावा करुन लवकरच गावातील सर्व मुलभूत सोयीसुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सदैव प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री … Read more

नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

अतिवृष्टीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील कांद्याची टाकलेली रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली. त्यामुळे अनेकांना परत कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. रोपे जानेवारीच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ लागल्याने कांदा लागवडींना वेग आला आहे. चालू वर्षी मिळालेला विक्रमी दर, मुबलक पाणीसाठा ठा यामुळे चालू वर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवडीला शेतकऱ्यांची पसंती आहे. विदर्भात थंडीची लाट मात्र, सुरुवातीला अनेक कांदा … Read more