गवताचे हे आहेत फायदे ? वाचा सविस्तर !

गवताचे फायदे कधी ऐकलेत का ? निसर्गातील प्रत्येक गोष्ट हि मानवासाठी फायदेशीर असते. एकट्या यूएस मध्ये 50 दशलक्ष एकर पेक्षा जास्त राखलेले, सिंचन केलेले नैसर्गिक गवत आहे. नैसर्गिक गवताचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत – १ ) हवेची गुणवत्ता(Air quality) टर्फग्रास हा एक सजीव प्राणी आहे. प्रत्येक वनस्पती हि कार्बन डायऑक्साइड घेते आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न … Read more

‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

कृषी विद्यापीठाच्या संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतिकारक बदल : कृषीमंत्री

मालेगाव – कृषी विद्यापिठाच्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल घडून आले आहेत. त्यामुळे डाळिंब परिसंवादामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने … Read more

प्राणिजन्य आजार रोखण्यासाठी पशुवैद्यकशास्त्रातील संशोधनाला चालना द्यावी – सुनील केदार

नागपूर – प्राणिजन्य आजारांमुळे भविष्यात कोविडसारखे संकट उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे आजार वेळेत रोखण्यासह त्यांचा मानवाला संसर्ग होवू नये, यासाठी पशुवैद्यकशास्त्रात संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे प्रतिकुलपती सुनील केदार यांनी केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचा दहावा पदवीदान समारंभ श्री. केदार … Read more

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे – आदित्य ठाकरे

पुणे – कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाची गरज आपल्या लक्षात आली असून त्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील 3 टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार राज्यमंत्री तथा भारती … Read more

दररोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे फायदे जाणून घ्या….

सध्या धकाधकीच्या युगात आपल्याला आरोग्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. तंदुरुस्त असेल तरच तुम्हाला तुमचं काम करता येईल. व्यायामासाठी जास्त वेळ काढता येत नसेल त्यांच्यासाठी दिलासा देणारे संशोधन झाले आहे. यामध्ये फक्त 20 मिनिटं चालल्याने होणाऱ्या फायदे समोर आले आहेत. एवढा वेळ चालल्याने एक दोन नाही तर तब्बल 7 प्रकारच्या कर्करोगापासून माणूस वाचतो. अनेक आजारांवर गुणकारी … Read more