राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई – राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोना थैमान घालण्याच्या दाट शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही कोरोनाची रुग्णसंख्या अटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लॉकडाऊनबाबत (Lockdown) मोठे वक्तव्य केले आहे. लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. … Read more