कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम – मुख्यमंत्री

मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित … Read more

दररोज अक्रोड खाल्ल्याने होतील ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या

अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे.चला तर मग जाणून घेऊ अक्रोड खाण्याचे फायदे…. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते. अक्रोडचे सेवन … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका दूर टळू शकतो. मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए आणि … Read more

हार्टअटॅकचा धोका दूर करतील किचनमधील ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

अद्रक – यात जिंजेरॉल्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल संतुलित राहते. कसे खायचे : याला भाजीत टाका.चहा घ्या. जवस यात अल्फालिनोलिक अॅसिड असते. जे हृदयविकारासंबंधी आजारापासून वाचण्यास मदत होते. कसे खायचे : याला भाजून खा. याला सलाड किंवा सूपमध्येही टाकू शकता. काजू यात असणारे फॅटी अॅसिड्स कोलेस्टेरॉल संतुलित करून हृदयासंबंधित आजारापासून वाचवतात. कसे खायचे : याला फ्रूट सलाड, दही शेकमध्ये टाकून … Read more

मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी, जाणून घ्या

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. मागिल ८ वर्षापासून इटलीच्या पॉरज़िल्ली … Read more