औषधे वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्याची अनोखी शक्कल

औषधे वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्याची अनोखी शक्कल

मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल

यंदा हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी म्हणजेच ३० जानेवारी २०२० रोजी देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेट्या मुंबई बाजार समितीतील फळबाजारात दाखल झाल्या. देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पाच डझनांची एक पेटी दहा हजार रुपयांच्या जवळसपास आहे. पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून….. कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला … Read more

टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल

डोळ्याखाली डार्क सर्कल येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. आपणही डार्क सर्कल मुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करा. जाणून घ्या डार्क सर्कलवारली काही साधे उपाय…. टोमॅटो आणि अॅलोवेरा- 1 चमचा टोमॅटोच्या रसात 2 टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज करा. त्यानंतर … Read more

अन्न शिजवल्यामुळे निघून जातात ‘हे’ महत्वाचे घटक

शिजवलेले, प्रक्रिया केलेले आणि बंद पकिटातील अन्न खाण्यापेक्षा कच्च्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम असतात. शिजवल्यामुळे अन्नामधून व्हिटॅमीन सी आणि पचनासाठी उपयुक्त असणारे घटक निघून जातात. तुम्ही म्हणाल भाजी शिजवल्याशिवाय कशी खाणार? मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, कच्च्या भाज्या खाणं हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट … Read more

गर्भपात झाल्यानंतर पुन्हा आई होण्यासाठी घ्या ही काळजी

एखाद्या महिलेला गर्भपात झाल्यानंतर दुसऱ्यांदा गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर चांगल्या सवयींचा समावेश करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढच्या गोष्टी करा व्यायाम करा- गर्भपातानंतर शरीर फिट ठेवण्यासाठी शरीर सामान्य अवस्थेत असणे आवश्यक आहे. जिममध्ये जाऊन शरीर फिट केले जाऊ शकते. व्यायामाची सुरुवात चालण्याने करू शकता. यामुळे शरीराला सवय होईल. पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास … Read more

पाथरीत ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये काल म्हणजेच ३१ जानेवारी २०२० रोजी ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक झाली असून ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले आहे.कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक झाली.प्रतिक्विंटलला ४०० ते १२०० रुपये दर मिळाले.कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. परभणीत गाजर ८०० ते १५०० … Read more

हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव

बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत आहे. यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवलामधील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात असल्याची भीती निर्माण झाली आहे. केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. नागपूरच्या विशाल मेगा मार्टमधून बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने … Read more

खामगावात २ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड

खामगावगत झालेला प्रचंड पाऊस बघता, चालु रब्बी हंगामात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके बहरली आहे. सध्या पिकांची असलेली स्थिती पाहता, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. खामगावगत सुमारे  २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या साधारणपणे गत चार ते पाच वर्षांपासून रब्बीचे … Read more

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल

वाशीतील फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्याची आगमन झाली आहे. पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे. अवकाळी पावसाळामुळे आणि थंड वातावरणामुळे यंदाचा हापूस बाजारात उशिरा दाखल झाला. गतवर्षी हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस बाजारात दाखल झाला होता. मात्र, यावर्षी हापूसला जानेवारी महिना उजाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बाजारपेठेत हापूस आंबा दाखल … Read more

पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून…..

मुद्रांमध्ये पृथ्वी मुद्रेचे खूप महत्व आहे. आपल्यात असलेले पृथ्वी तत्व त्या माध्यमातून जागृत होत असते. शरीरातील दोन नाड्यांमधील एक सूर्यनाडी व दूसरी चंद्र नाडी असते. पृथ्वी मुद्रा करताना अंगठ्याने अनामिकेला म्हणजेच सूर्य बोटावर दाब दिला जातो. त्यामुळे सूर्य नाडी व स्वर सक्रिय होण्यास सहकार्य मिळत असते. पृथ्वी मुद्रा कशी करायची ? तुम्हाला जे आसन आरामदायक … Read more