जाणून घ्या मेथीचे फायदे….

मेथीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जे की आपल्या आरोग्यसाठी  चांगले असतात. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी नियमित खायला हवी. मेथीचा गुणधर्म मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात. केसांच्या समस्या दूर करते : मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे … Read more

उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक

चमकदार आणि सुंदर त्वचा सर्वांनाच आवडते. पण, आपल्या त्वचेची काळजी घेणे तितके जमत नाही. पण, बऱ्याचदा आपण घरगुती उपायही वापरतो. मग आपल्या स्वयंपाकघरातही अशा काही गोष्टी आणि वस्तू असतात ज्यांचा वापर करून तुम्ही फेसपॅक करून चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेऊ शकता.अशीच एक घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडीद डाळ. उडीद डाळ ही त्वचेची जास्त काळजी … Read more

जाणून घ्या बदामचे फायदे…

बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. -बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाही. -भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. खाद्य तेलाच्या किंमतीत … Read more

लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे

कांद्याच्या दरात घसरण होत असता आता लसणाच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्या नागरिकांच्या आवाक्या बाहेर चालला आहे. लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्यावर गेले आहे. ठोक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 200 ते 210 रुपये दर आहे. त्याचा फटका सर्वसामान्या नागरिकांना बसू लागला आहे. विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कांदा दरामध्ये … Read more

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू … Read more

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

लासलगाव : लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे कांद्याने 150 ते 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पारकेला होता. काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना लोकांना रडवणारा कांदा आता मात्र शेतकर्‍यांना रडवत आहे. दोनच दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण झाली. कांद्याच्या पिकाची मागणी वाढली होती त्यामुळे केंद्र सरकारला कांदा आयात करावा लागला होता. त्यावेळी … Read more

४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी उपलब्ध

अवकाळी पावसाने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदत निधी साठी खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात  काढणीला आलेले सोयाबीनला पूर्णतः सोडून गेला होता. खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार … Read more

बोर्डी येथील चिकू महोत्सवा बाहेर चिकू विकून कमावले ७०० रुपये

चिकू विकणाऱ्या महिलांना बोर्डी चिकू महोत्सवात महागड्या स्टॉलवर चिकू विकता आले नसले तरी सुद्धा बोर्डी येथील चिकू महोत्वसाबाहेर पडणाऱ्या पर्यटकांना वाटेवरचे  चिकू आकर्षण ठरले.चैतू जयवंत चिमडा आणि तिच्या बाजूला एक महिला या महोत्सवाच्या बाहेर पिकलेल्या चिकूच्या टोपल्या घेऊन बसल्या होत्या. अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा ! सुकवलेल्या चिकूचे चिप्सही विक्रीस होत्या. त्यातून त्यांनी प्रत्येकी ७०० … Read more

अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिनेझाले असून सुद्धा अजूनही मुखेड परिसरातील शेतकरी निधीपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच अवकाळी पावसाने आणि खरीप हंगामाने शेतकऱ्यांची परीक्षाच घेतली. त्यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या संबंधित प्रशासनाने तत्काळ अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या बॅँक … Read more

येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी आहे. शेतकरी अद्याप सुद्धा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत आहे. वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ … Read more