अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल तत्काळ केंद्र सरकारला पाठवावा; ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उस्मानाबाद – राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. माघील २ महिन्या पाहिले  झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये केंद्राकडे पाठविला, केंद्राने तत्काळ दखल घेत १५ दिवसांच्या आत केंद्रीय पथक पाठवून पाहणी केली. नुकसानीच्या माहितीचा अहवाल पाठविण्यात होत असलेली दिरंगाई टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये स्वत: लक्ष द्यावे व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने … Read more

महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे – आदित्य ठाकरे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील … Read more

राज्य सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर हा महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा हा ढोंगीपणा आहे. राज्य सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर हा महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असे आव्हान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला दिले आहे. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडलेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदवर … Read more

सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री

मुंबई – मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च  न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत  असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमरगा ते मुंबई असा ५८० कि.मी.चा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली तसेच हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. … Read more

शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चंडीगढ – हरियाणा सरकारने एक महत्त्वपूर्ण आहे मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या राज्यातील शेतकरी आता त्यांच्या तांदळाची विक्री हरियाणामध्ये करु शकतील. त्यासाठी ‘मेरी फसल, मेरा ब्यौरा या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी बंद असल्यामुळे हरियाणा सरकारला शेतकऱ्यांचा विरोध होत होता. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी रात्री १० वाजता ट्वीट … Read more

केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ

मुंबई – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एका योजनेद्वारे मोठी मदत करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात उपकरणांशिवाय शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस याचीच दखल घेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या फार्म मशिनरी बँकेत … Read more

चांगली बातमी : आता शेळीपालनासाठी सरकार देतयं ९०% सबसिडी

पशुपालन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जलदगतीने वाढणारा कृषी व्यवसाय आहे. शेती नंतर, पशुसंवर्धन हा शेतकर्यांच्या उत्पन्नाचा दुसरा सर्वात महत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. गुरेढोरे, शेळ्या, मेंढरं यांच्या पालनातून शेतकरी सहजपणे चांगले उत्पन्न मिळवू शकतात किंवा त्यांची कमाईची क्षमता दुप्पट करू शकतात. शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय … Read more

सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळुन शेतकऱ्याने केली दगडांची पेरणी…

राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. एकीकडे सरकार आणि सत्ताधारी मित्रपक्ष दुष्काळ दौरे आखतात. शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतात. परंतु, शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष आहे. हिंगोलीतील एका शेतकऱ्याने घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळुन बियाने खरेदीसाठी किडनी देण्याची घटना घडली असतानाच वाशिम जिल्ह्यातील वसारी येथील अरुण लादे या शेतकऱ्याने पेरणीसाठी पैसे नसल्याने २ एकर शेतात … Read more