रात्री झोपताना 2 लवंग खाऊन पाणी पिल्याने होईल ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

लवंगा निःसंशयपणे आकारात लहान आहे, परंतु लवंगाचे फायदे चमत्कारीक आहेत. लवंगाचा वापर बहुधा मसाला, माउथ फ्रेशनर आणि औषध म्हणून केला जातो. गरम मसाल्यात लवंगाचा उपयोग अन्नाची चव वाढविण्यासाठी तसेच काही आजार दूर करण्यासाठी केला जातो. चला तर मग जाणून घेऊ फायदे… गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी लवंग तेलाचे काही थेंब 1 … Read more

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त  मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. यामुळे मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत … Read more

पुदिन्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव … Read more

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त  मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. यामुळे मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत … Read more

जिऱ्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलाटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहे. स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, … Read more

रोज 2 केळी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे !

वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष करतो. केळ हे आरोग्यासाठी फादेशीर आहे. प्रत्येक ऋतुमध्ये +मिळणारं एकमेव फळ केळ हे सर्वांच्या खिशाला परवडणारं आहे. केळामध्ये अनेक पोषकतत्व असतात. प्रथिनं, खनिजं,  अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस … Read more

ब्लॅक टी चे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

हा दोन शत्रूंना देखील एकत्र आणणार पेय . चहाला कोणीही नाही म्हणत नाही. चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी , ब्लॅक  टी. आपण नेहमी एका प्रकारचा चहा पितो . पण वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे वेगवेगळे फायदे देखील आहेत.  ब्लॅक  टी चे फायदे जाणून घेतले तर तुम्ही थक्क होताल. त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून … Read more

पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, माहित करून घ्या

मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या. पनीरचे फायदे :  पचन प्रणाली बळकट होते पनीरचे सेवन केल्यानं पचन प्रणाली बळकट होते.या मध्ये डायट्री फायबर आढळते जे अन्न पचविण्यास मदत … Read more

पालक भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे … Read more

उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं  जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश कमी होणार. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्ये घामाच्या धारा अशी परीस्थिती आहे. अशा परिस्थितीत शारीरिक उर्जा  टिकवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. त्यापैकीच  सहजासहजी उपलब्ध होणारे … Read more