रोज मनुक्याचे पाणी पिल्याने होतील ‘या’ समस्या दूर

चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. आपल्या सर्वांना माहित आहे की मनुका खाण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपणास हे माहित आहे का, की मनुक्याचे पाणी पिण्याचे बरेच फायदे देखील आहेत. चला तर जाणून घेऊ….. रोज सकाळी … Read more

रोज १ टोमॅटो खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, … Read more

रोजच्या आहारात आयोडिनयुक्त मीठ वापरणे कां आवश्यक आहे? जाणून घ्या

आपल्या गळयामध्ये वरच्या भागात थॉयरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी आयोडिनचा उपयोग करुन थायरॉक्झीन (टी-4) आणि ट्राय-आयडोथायरॉक्झीन (टी-3) नावाचे हार्मोन्स तयार करते. शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी या होर्मोन्सची आवश्यकता असते. थॉयरॉक्झीन कमी पडल्यास व्यक्ती निरुत्साळी बनते. लवकर थकवा येतो. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे विविध आजार म्हणजेच- गलगंड, मानसिक दुर्बलता, मुकेपणा, बहिरेपणा, तिरळेपणा, … Read more

पाणी कसं आणि केव्हा प्यावं? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि कफ या दोन्हीही दोषांचे संतुलन होईल. यामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल. आपण रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यावं. आपण या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून … Read more

रोज २ ते ३ विलायची खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज रात्री … Read more

रोज 2 केळी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे !

वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष करतो. केळ हे आरोग्यासाठी फादेशीर आहे. प्रत्येक ऋतुमध्ये +मिळणारं एकमेव फळ केळ हे सर्वांच्या खिशाला परवडणारं आहे. केळामध्ये अनेक पोषकतत्व असतात. प्रथिनं, खनिजं,  अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस … Read more

वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात ‘या’ हेल्दी फूडचा करा समावेश, जाणून घ्या

मुंबई : वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय. बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते. जर आपण 2 जेवणाच्या मध्ये स्नॅक म्हणून बदाम खाल्ले तर आपले पोट बर्‍याच वेळेस … Read more

रोज सकाळी फक्त दहा मिनिटे मारा दोरीवरच्या उड्या, जाणून घ्या फायदे

कोरोना व्हायरसमुळे आपल्या जीवनात बरेचशे बदल घडले आहेत, तर या बदलमध्ये घरात व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज फक्त १० मिनिटे मारा दोरीच्या उड्या, चला तर मग जाणून घेऊ फायदे….. रनिंग, सायकलिंग, स्विमिंग यापेक्षा दोरीउड्या हा हृदयासाठी उत्तम असा व्यायाम आहे दोरीच्या उड्यांमुळे हाडं मजबुत होण्यास मदत होते. दोरीच्या उड्यांमुळे हार्मोन बॅलेन्स होण्यास मदत होते. … Read more

निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी ‘हे’ पाणी प्या

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर मग … Read more

रोजच्या धावपळीच्या जीवनात ‘या’ पाच सवई महत्वाच्या, जाणून घ्या

पुणे : एकीकडे कोरोनाच्या साथीच्या रोगाने लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, तर बऱ्याच काळ लॉकडाऊन मध्ये राहून लोकांच्या मानसिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम पडला आहे. असं म्हणता येऊ शकत की लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. आपल्याला आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्यासाठी आपल्या सवयी मध्ये बदल घडून आणला पाहिजे. ज्या मुळे निरोगी राहण्यासह आपली प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. … Read more