हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवतील ‘ही’ 6 फळे, जाणून घ्या

हिवाळ्यात येणारे फळ (Fruits) खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. या ६ फळांचा (Fruits) आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे (Fruits) फ्रूट सॅलडमध्ये टाकून खाल्ल्याने फायदा होईल. 1. पेरू यामध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हिवाळयात होणारी पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत होते, पेरू खाल्ल्याने … Read more

‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात महागडी फळे, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय. अनेक फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत. फळ हे विविध प्रकारचे असतात. फळ … Read more

‘हे’ ५ फळे वाढवतील रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोग जंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. चला तर मग जाणून घेऊ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास … Read more

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे

शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य पाहावे, असे म्हणतात. त्यासाठी मुली त्याचप्रमाणे मुले देखील अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. परंतु ही प्रसाधने त्वचेला हानिकारक ठरण्याची शक्यता असते. आपल्या आहारावरही चेहऱ्याचा रंग अवलंबून आहे. योग्य आहार घेतल्याने रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावे. बीट – बीटमध्ये ‘व्हिटॅमिन’, ‘सोडियम’, ‘पोटॅशियम’, ‘फॉस्फोरस’, ‘क्लोरीन’, ‘आयोडिन’, इत्यादी सत्व असतात. … Read more

जाणून घ्या , काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more