आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते. … Read more

हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा, जाणून घ्या

जर तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी हृदय Heart ताजंतवानं ठेवायचं असेल तर या सहा गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करायलाच हवा. कलिंगड- कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. कलिंगडची खासियत म्हणजे याच कॅलरीही कमी असतात. तसेच अण्टिऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. विटामीन सी, ए, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियमचे पूर्ण सत्त्व कलिंगडमधून मिळतात. टॉमेटो- टॉमेटोही हृदयासाठी असतो उपयुक्त. टॉमेटोमधून विटामीन सी … Read more

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण … Read more

रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण … Read more

रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण … Read more

वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात ‘या’ हेल्दी फूडचा करा समावेश, जाणून घ्या

मुंबई : वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय. बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते. जर आपण 2 जेवणाच्या मध्ये स्नॅक म्हणून बदाम खाल्ले तर आपले पोट बर्‍याच वेळेस … Read more

दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या. पनीरचे फायदे :  पचन प्रणाली बळकट होते पनीरचे सेवन केल्यानं पचन प्रणाली बळकट होते.या मध्ये डायट्री फायबर आढळते जे अन्न पचविण्यास मदत … Read more

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी … Read more

‘या’ पदार्थांचे सेवन करून मुरुमांची समस्या दूर करा….

हार्मोन असंतुलन, वाढतं प्रदूषण आणि धूळ यामुळे सध्या प्रत्येकाला मुरुमांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. रोजच्या धावपळीच्या जगात आपल्याला त्वेचेची काळजी घेणे शक्य नाही. पण काही पदार्थांच्या सेवनाने मुरुमांची समस्या दूर करू शकतो. ब्राऊन राइस – ब्राऊन राइसमध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन, मॅग्नेशिअम आणि अँटिऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन बी आपल्या शरीरातील अतिरिक्त तणावं कमी करुन हार्मोन्सची … Read more

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मुलांचे मन चंचल असते. ते जास्त वेळ कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून त्यांना या अस्थिर अवस्थेतून बाहेर कस काढायला पाहिजेल. मुलांची एकाग्रता आणि स्मरण शक्ती कशी वाढवली पाहिजे याची चिंता आणि काळजी प्रत्येक पालकाला असते. मुलांच्या विकासासाठी ३ ते ६ हे वय महत्त्वाचे असते. यामुळे या वयापासूनच मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सुरुवात केली पाहिजेल. … Read more