नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

अतिवृष्टीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील कांद्याची टाकलेली रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली. त्यामुळे अनेकांना परत कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. रोपे जानेवारीच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ लागल्याने कांदा लागवडींना वेग आला आहे. चालू वर्षी मिळालेला विक्रमी दर, मुबलक पाणीसाठा ठा यामुळे चालू वर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवडीला शेतकऱ्यांची पसंती आहे. विदर्भात थंडीची लाट मात्र, सुरुवातीला अनेक कांदा … Read more

सातत्याने बदलत्या वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ

सततच्या पावसाने यंदाच्या हंगामात निकृष्ट प्रतीची द्राक्षे उत्पादित होऊ लागली आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक संकटे आली. त्यातून त्यांनी मार्ग काढत दर्जेदार द्राक्ष तयार केली. मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षाला बसला आहे. जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे त्यामुळे दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बेदाण्याचा सुरू होणारा हंगाम यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला … Read more

जाणून घ्या हळदीचे फायदे….

आरोग्यासाठी हळद फार गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण फार असते. हळदीच्या वापराने त्वचा नितळ मुलायम आणि सुंदर होते. आपल्याकडे नेहमीच म्हणतात ‘पी हळद आणि हो गोरी’. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. शरीराच्या … Read more

पाल घरातून घालवण्यासाठी काही घरगुती उपाय

अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. खिडक्या, दरवाज्यातून पाली घरांत येत असतात. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. परंतु काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. -काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून एका बाटलीत भरा. त्यानंतर हे पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा त्यामुळे पाल घरात येण्यास प्रतिबंध लागतो. सतत चिडचिड … Read more

वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. परंतु त्याचा फारसा फायदा होत नसल्याचं दिसतं. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक महागड्या औषधांचंही सेवन करतात. पण त्यामुळे फायदा होण्याऐवजी शरीरावर विपरित परिणाम होताना दिसतात. वाढणारं वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा. ग्रीन कॉफीचे चांगले परिणाम होताना दिसतात. दातदुखीवर काही … Read more

सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. Hair … Read more

जाणून घ्या सकाळी पाणी पिण्याचे फायदे…

पाणि माणवाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्याचप्रमाणे पाणी आरोग्यासाठी सुद्धा फार लाभदायक आहे. – सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते. कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे… – सकाळी पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच आपला स्थुलपणा कमी … Read more

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

नांदेड विभागातील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी २ लाख २२ हजार २४५ टन उसाचे गाळप केले. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार सरासरी … Read more

थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे. जाणून घ्या … Read more

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली. मात्र, बटाटा, भेंडी आणि पावट्याच्या आवकेत तुलनेने घट झाल्याने दरात वाढ झाली होती. परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून १७ ट्रक गाजर, कर्नाटक … Read more