राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अकोला , नाशिक , अमरावती , रत्नागिरीत ,  धुळे , चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस  पडला. तर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातही ८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. ८,९ जानेवारीला अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह … Read more

अवकाळी पावसाचा तब्बल 7 हजार 431 हेक्टर फटका; पिकांसह भाजीपालाचे मोठे नुकसान

नागपूर  – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर  बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी , गुमथी, लोणखैरी, सावनेर , दहेगाव(रं), पारशिवणी ,  इटगांव, भागीमहारी, रामटेक , जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या भागात अवकाळी (Untimely) पावसाचा मोठा फटका बसला आहे.  या … Read more

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – उद्धव ठाकरे

मुंबई – कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी … Read more

सातत्याने बदलत्या वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ

सततच्या पावसाने यंदाच्या हंगामात निकृष्ट प्रतीची द्राक्षे उत्पादित होऊ लागली आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक संकटे आली. त्यातून त्यांनी मार्ग काढत दर्जेदार द्राक्ष तयार केली. मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षाला बसला आहे. जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे त्यामुळे दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बेदाण्याचा सुरू होणारा हंगाम यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला … Read more

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार

अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस हा भिजला. कापूस भिजल्यामुळे ओलाव्याचे प्रमाण हे जास्त राहिले आहे. तसेच यावर्षी नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोलीत ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. कापूस भिजल्याने परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते … Read more