पिंपरी चिंचवडच्या मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा

यंदा कांद्याने रडवल असेल तरी शेत्र्याना थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला, आहे भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कउस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिलत आहे. मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट अत्यंत सुमार … Read more

ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘बिंडा’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन

श्री लक्ष्मी एंटरटेनमेंट निर्मित बिंडा या मराठी चित्रपटाचे पोस्टर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे प्रकाशन शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथे करण्यात आले. यावेळी प्रकाशनाला निर्माते विशाल क्षिरसागर, सहनिर्माते भालचंद्र खोसे, रावसाहेब कांबळे, लेखक /दिग्दर्शक बिरा गावडे, कार्यकारी निर्माता विकास क्षिरसागर, प्रोडक्शन मॅनेजर मल्हारी … Read more

साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन … Read more

मराठवाड्यात यंदा २१ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी

खरीप हातचा गेलेल्या मराठवाड्यात आजवर सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र जवळपास १९ लाख १९ हजार हेक्‍टर आहे. तसेच तब्बल २१ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पोषक नसलेल्या वातावरणाचा परिणाम हरभऱ्यावर झाला आहे. यंदा रब्बीवर सुरुवातीपासून संकटाचे ढग कायम आहेत. वातावरणाने त्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे. शेती पिकासाठी खर्च जास्त … Read more

‘कडबा शेती’ वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान

‘कडबा शेती’ वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या शेतीतील शेतकरी लाखो रुपयांची उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यात ४०० एकरहून अधिक क्षेत्रात कडबा शेती केली जात असून तालुक्यातील १५० शेतकरी ही शेती करत आहेत. खरीप हंगामात भात शेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर काही शेतकरी रब्बी पिकाचे उत्पन्न घेतात, तर काही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच … Read more

जाणून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…

संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले.आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्‍वास आहे. … Read more

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब वृक्ष नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. या झाडाची पाने, फळे, बिया अत्यंत कडू असतात. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वर, महारोग, बाळंतरोग, अफूच्या उतारासाठी, जखम, मुळव्याध, मधुमेह इ. रोगांवर … Read more

जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे

अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. पण आंबाचे जितके फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. त्यामुळे आंबा खाताना जरा नियंत्रणात खाणंच फायद्याचं ठरेल. हे आहेत आंबा खाण्याचे फायदे – -आंब्यात विटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. तसेच जिंक मोठ्या प्रमाणात असंत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. -अॅनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान … Read more

लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय

हिंगातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असतात. त्यांना काही त्रास झाले की ते रडून व्यक्त करतात. पण ते नेमके का रडतात हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी … Read more

कापसाचे दर ५१०० वर

कापसाची खेडा खरेदी सध्या जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव आदी भागांत बऱ्यापैकी सुरू आहे. तर धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातही ही खरेदी सुरू आहे. मकर संक्रांतीच्या सणानंतर अनेक मजूर आपापल्या गावाकडे जातात. ते आठ ते १० दिवस येत नाहीत.त्यापूर्वी कापसावर अधिकाधिक प्रक्रिया करून घेण्याचा प्रयत्न कारखानदार करतात. यामुळे मागील आठवड्यात बऱ्यापैकी कापसाची खेडा … Read more