हळदीच्या निर्यात मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती पिकांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more

बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक

गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ गुढ्या उभारण्याची परंपरा पौराणिक काळापासुन आजतागायत सुरु आहे.गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी शुचिर्भूत होऊन सर्वप्रथम कडुनिंबाचे सेवन करण्याचा प्रघात आहे. ही खरं म्हटलं तर एक आरोग्यपरंपरा पाडवा वसंत ऋतुमध्ये येतो. वसंताआधीच्या गार वातावरणामुळे शरीरामध्ये जमलेला कफ़ थंडीनंतर सूर्याची किरणे तिरपी व प्रखर असल्याने पातळ होऊन या दिवसांमध्ये कफ़प्रकोपाचे आजार बळावतात. हा कफ़प्रकोप टाळण्यासाठी … Read more

दातांची निगा कशी राखावी? दातांसाठी कोणती टूथपेस्ट चांगली?

तोंडाला येणारी दुर्गंधी ही आपल्या समाजामधली एक लाजिरवाणी आरोग्य-समस्या आहे. पान-तंबाखु-गुटखा खाणार्या, धूम्रपान करणा-या माणसांबद्दल मी बोलत नसून सर्वसाधारण निर्व्यसनी लोकांबद्दल बोलत आहे. समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.” आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात. मौखिक आरोग्याविषयीच्या लोकांच्या बेफिकीरीचा तोटा त्यांना … Read more

गर्भवती महिलांनी घ्यायावयाच्या या लसींबद्दल तुम्हाला माहित आहे का?

लस गर्भवती महिलांना विविधं रोगांपासून प्रतिकार करण्यासाठी शक्ती प्रदान करतात, जी अन्यथा गरोदरपणाच्या काळात संकुचित झाल्यास गंभीर ठरू शकते. शिवाय नवीन जन्मणाऱ्या बाळाला ही रोगप्रतिकार शक्ती प्रदान करते. टिटॅनस टॉक्साइड ही गर्भवती महिलांस २४ आठवडयानंतर नियमितपणे देण्यात येणारी लस आहे. ही लस दोन वेळा ४ आठवडे द्यावी. इतर लस गर्भधारणेदरम्यान सुरक्षित आहेत, त्यामध्ये हेपटायटीस बी … Read more

जलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प

पुणे : जांब (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावाने एकत्रित काम करून जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला असून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास गेलेल्या कामांमुळे गावातील 500 एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे. गावच्या सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्यातील ‘अनिवासी सातारकर मित्र ‘ संस्थेने … Read more

आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…

 टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. आपल्या घरी आपले … Read more

वनश्री हीच धनश्री (विशेष लेख)

आपल्या आयुष्यात वन मोठं की धन या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने एकदा श्वास बंद करून नोटा मोजताना मिळवण्याचा प्रयत्न करावा असं उदाहरण वनमंत्री श्री. मुनगंटीवार नेहमी देतात. श्वास बंद करून नोटा मोजल्या तर धाप लागते, जीव गुदमरतो… म्हणजे आपल्या जगण्यासाठी श्वास किती मोलाचा आहे हे लक्षात येताना वन मोठं की धन याचं उत्तरही आपल्याला मिळतं. वनांमधून … Read more

तेजस ठाकरे यांनी शोधल्या दुर्मिळ खेकडय़ाच्या आणखी ११ प्रजाती

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे यांनी खेकडय़ांच्या … Read more

इस्राईलमधील शेती तंत्रज्ञान

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : इस्राईल आणि भारत या दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारापासून कमालीची भिन्नता स्पष्ट होते. जेमतेम 80 लाख लोकसंख्येचा हा देश मुंबईहून छोटा आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत या देशाचे नाव ख्यातकीर्त असले तरी राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनांतून मिळणा-या उत्पन्नाचा वाटा केवळ दोन टक्के आहे, हे उल्लेखनीय. येथे तयार होणारी बहुतेक कृषी … Read more

जाणून घ्या , काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more