कच्या तेलाच्या किमतीत ‘विक्रमी वाढ’, पेट्रोलचा होणार भडका ! ; निवडणुकांनंतर होणार दरवाढ ?

कच्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेट्रोल आणखीन वाढण्याची शक्यता(Possibility) आहे. नवी दिल्ली – सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किमती(Oil prices) वाढवल्या असल्याने भारतसह आशिया मधील इतर देशांना(Countries) ह्याचा फटका बसणार आहे.अमेरिका आणि युरोप ९५ डॉलर्स प्रतिबॅरलने तेल देण्यात येते त्यामुळे ह्याचा थेट परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या खिश्याला बसेल. सौदी अरेबियाची सरकार तेल कंपनी(Oil company) ‘सौदी … Read more

…हे आहे भारतात सर्वात मोठे ‘ऊस उत्पादक’ राज्य ; महाराष्ट्र ह्या स्थानी !

भारत आपला कृषिप्रधान देश असून बहुतांशी लोक शेती करताना आढळतात. ऊस हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारताची ६५% लोकसंख्या शेतीमस्थानी ध्ये गुंतलेली आहे शती करते. भारतात जवळपास सर्व प्रकारचे पीक घेतले जातात.परंतु ऊस हे भारतातील सर्वात लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. ऊस म्हणजे मुख्यतः साखर उत्पादनासाठी वापरले जाणारे. जगात ब्राझील हा सर्वात मोठा ऊस … Read more

भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या ‘ह्या’ आहेत गाई, जाणून घ्या

भारता मध्ये गायी (Cow) आणि म्हशींच्या अनेक जाती विविध कारणांसाठी वापरल्या जातात एकूण गाईंच्या जाती भारतात २६ जाती आहेत . नेलोर गुरेढोरे, ब्राह्मण गुरेढोरे, झेबू आणि गुजरात गुरेढोरे(Cattle) या भारत आणि दक्षिण आशियातील गुरांच्या(Cattle) सर्वात लोकप्रिय जाती आहेत. भारतातील सर्वोत्कृष्ट गायींच्या दुधात साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी यांचा समावेश होतो. आम्ही आज तुम्हाला … Read more

तुम्हाला कोरोना होऊन गेलाय? ‘हि’ घ्या काळजी

आज पर्यंत भारत देशात लाखो कोरोनाग्रस्त (covid) नागरिकांनी यशस्वी मात केली आहे. जर डॉक्टरांच्या सल्याने ओषधउपचार सरकारात्मकर (positive) रित्या केली तर आपण सुद्धा ह्या आजारावर मत करू शकतो. कोरोना (covid)विरोधात मात केल्यांनतर ,खरी लढाई सुरु होत असते ती नव्याने आयुध जगण्याची .पुन्हा आपली लढाई उभा करण्याची म्हणूनच शरीरासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठवणे गरजेचे असते. व्हेंटिलेटर … Read more

कोरोना लवकरच संपणार …

जगभरची (world) डोके दुखी ठरलेला कोरोना (covid) हा आजार लवकरच संपुष्टात येईल असे मत आंतराष्ट्रीय दर्जाचे विषाणू शास्त्रज्ञांनी केला आहे वॊशिंग्टन – जे रोग येतात ते जातात हि कोणताही रोग हा कायमस्वरूपी नसतो ,लसीकरण हि सर्वात मजबूत ढाल आहे असे मत विष्णुशास्त्रज्ञ डॉ.कुटूंब महमूद यांनी एएनआयशी बोलताना मांडले. कोरोना वेतरिक्त कोणताही साथीचा रोग हा कायमस्वरूपी … Read more

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more

देशात गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई – जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 6 हजार 822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात तब्बल 220 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात  … Read more

भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; नागरिकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. अनेक देशामध्ये ह विषाणू पसरला आहे. यातच भारतमध्ये देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने भारतसमोरील चिंता आता अधिकच वाढली आहे. केंद्र सरकारने याबाबतची माहीती … Read more

भारतीय संविधान जगाला आदर्श; देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद संविधानात

मुंबई – भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद या संविधानात आहे, असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. दि. 26 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त त्यांनी संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून राज्यातील … Read more

भारतात होते ‘या’ प्रकारची शेती, जाणून घ्या

बागायती शेती – हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात.पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा … Read more