काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Village Security Scheme) तुम्हाला लहान बचत किंवा गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देऊ शकते. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये  दररोज 50 रुपये या दराने महिलाना 1500 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर तब्बल 35 लाख रुपयांच्या परताव्याच्या रूपात भरीव एकरकमी रक्कम मिळेल. पोस्ट … Read more

पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र लवकर जमा केले तरच मिळणार ११ व्या हप्त्याचे पैसे

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान (PM Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून  दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या … Read more

शेतकऱ्यांना मदतीचा हात; 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी जमा

तलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी (farmers) एक योजना चालवली जाते. या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तलंगणा राज्य सरकारकडून ‘रायथू बंधू’ ही योजना चालवली जाते. तर या रायथू बंधू योजनेतून प्रत्येकी शेतकऱ्यांन १० हजार रूपयांसह विविध योजना तलंगणा राज्य सरकारकडून दिल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी तलंगणा सरकार अनेक योजना राबवत आहे. तेलंगणा सरकारने 2018 च्या खरीप हंगामात ‘रायथू बंधू’ … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे

मुंबई – खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासन अतिशय गंभीर असून ‘पाहू, करु’ अशी भूमिका घेऊन चालढकल करणाऱ्या आणि विम्याचे पैसे … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने निधी जमा करण्यात यावा – शंभूराज देसाई

वाशिम –  वाशिम जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना   शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा निधी जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात वाटप करण्यात आला असून तो निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे … Read more

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येणार – विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. … Read more

30 ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार – नितीन राऊत

नागपूर – जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. या योजनेसंदर्भातील समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांसोबत … Read more

शेतकऱ्यांना दिलासा, राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरही झाला आहे. आता कुठं शेतकऱ्यांनी कष्टानं शेतात पीक उत्पादन केलं होतं, त्यातच लॉकडाऊनने बाजारपेठेवर मोठे दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून काही … Read more