कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan)  योजनेचा दहावा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे.  १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केला गेला आहे.  या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मोदी सरकारच्या … Read more

अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम बॅंक खात्यात थेट हस्तांतरित

मुंबई – पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी Anganwadi सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रु. 400/- प्रमाणे दोन साड्यांकरीता रु.800/- प्रत्येक अंगणवाडी Anganwadi सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT)  करण्यात येणार आहे. या संबंधिचा महिला व बालविकास विभागाचा … Read more

मोठा दिलासा: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार

मुंबई – राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री दादाजी … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा – कृषिमंत्री

मुंबई – राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये  148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री … Read more

शेतकऱ्यांना दिलासा, राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरही झाला आहे. आता कुठं शेतकऱ्यांनी कष्टानं शेतात पीक उत्पादन केलं होतं, त्यातच लॉकडाऊनने बाजारपेठेवर मोठे दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून काही … Read more