माहित करून घ्या उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार योग्य रानबांधणी करावी. संकरित जातीचे बियाणे, खतांची योग्य मात्रा, योग्य मशागत, पिकांसाठी योग्य रानबांधणी, वेळीच कीड-रोग नियंत्रण आणि पाण्याचा पिकाच्या गरजेनुसार वापर केल्यास पिकाचे चांगले … Read more

जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

प्रमाणापेक्षा अधिक साखर खाणे शरीराला धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजच्या आधुनिक युगात मशिनच्या सहाय्याने काम करण्याच्या सवयीमुळे मानवाची शारीरीक क्षमता कमी होत चालली असून त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. अशा जीवनशैलीत साखर खाणे अधिक धोकादायक आहे. चला तर मग जाणून घेऊ… जर तुमच्या आहारात नेहमी गोड पदार्थांचा … Read more

शिळा भात खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा भात खात असाल तर अति उत्तम. कारण शिळा भात हा आरोग्यास लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. तुम्हाला जर अल्सरचा त्रास असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळ्या भाताचे सेवन करावे. … Read more

चेहऱ्यावर पिंपल्स का येतात, माहित करून घ्या

हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या … Read more

पाणी कसं आणि केव्हा प्यावं? माहित करून घ्या

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि कफ या दोन्हीही दोषांचे संतुलन होईल. यामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल. आपण रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यावं. आपण या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून … Read more

आवळा सरबत पिल्याने दूर होतात ‘हे’ आजार, माहित करून घ्या

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते. ज्यांना किडनी … Read more

तुम्हाला जर कंबरदुखी असेल तर माहित करून घ्या कारणे आणि उपाय

कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते.कंबरदुखीची कारणे,उपाय थोक्यात. कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम वा तीव्र अशा स्वरुपाचे असू शकते, जे सतत आवळल्याप्रमाणे, घट्ट धरुन ठेवल्यासारखे, खेचल्याप्रमाणे वा ताणल्याप्रमाणे किंवा भोसकल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या … Read more

आमसूल खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागांत येतात. या झाडाच्या फळांना कोक म आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी  आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊ … Read more

पुदिना खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे … Read more

चिंचेच्या पानांचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

बर्‍याच घरगुती उपाय आहेत ज्यात चिंचेच्या पानांचा उपयोग आरोग्यासंबंधी समस्यांना आराम देते. चिंचेच्या पानात एंटीसेप्टिक गुण असतात. जेव्हा चिंचेच्या पानांचा रस काढला जातो आणि जखमांना लावतो तेव्हा त्या जखमा वेगाने बऱ्या होतात. त्याच्या पानांचा रस इतर कोणत्याही संसर्ग आणि परजीवी वाढ प्रतिबंधित करते. याशिवाय हे नवीन पेशीही वेगाने तयार करते. चला तर मग जाणून घेऊ … Read more