शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण; बैलगाडा शर्यत प्रेमी आणि शेतकरी आनंदी

मुंबई – राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा (Bullock cart) शर्यतीला (Race) महाराष्ट्रात अखेर परवानगी मिळाली आहे. बैलगाडा (Bullock cart) प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्याचे बैलगाडा (Bullock cart) प्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता  झाली असून या निर्णयामुळे मी समाधानी असून आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय … Read more

राज्यात 64 लाख 48 हजार 368 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवरील नोंदणी केली पूर्ण

मुंबई – महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. ई- पीक पाहणी  प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर … Read more

पाणीपुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावित – संजय बनसोडे

मुंबई – जल ही जीवन हे ब्रीद लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून कामे पूर्ण करावित, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. श्री. बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिरूर-हवेली, रिसोड-मालेगाव, नांदेड दक्षिण आदी मतदारसंघांमधील … Read more

६ लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प – ग्रामविकासमंत्री

मुंबई – गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण … Read more

लोकहिताची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत – एकनाथ शिंदे

नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहराचा आलेख दरवर्षी उंचावत असून जनतेच्या दृष्टीकोनातून पाहताना पुर्णा शहरात लोकहिताची कामे होत असतांना कामे गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण व्हावी, अशी अपेक्षाही राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम  ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पुर्णा शहरात नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकापर्ण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी खासदार … Read more

वैद्यकीय क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत – अमित देशमुख

मुंबई – कोविडनंतर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेप्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटकर यांनी आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. … Read more

गृहभेटीतून लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा – छगन भुजबळ

नाशिक – सण, उत्सवाच्या काळानंतरही रूग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे, परंतु धोका पूर्णत: टळलेला नाही. या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागात लसीकरणाचे काम गृहभेटी देऊन वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणा व उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत. येवला संपर्क … Read more

कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व … Read more

विकास कामे पूर्ण करण्यासोबतच नागरिकांनी स्वच्छतेवर भर द्यावा – छगन भुजबळ

नाशिक – कोरोना अद्याप संपलेला नाही, परंतु प्रार्दूभाव काही प्रमाणात कमी झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असून अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे. शहरातील विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांनी स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज पालकमंत्री छगन … Read more

जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा – जयंत पाटील

सिंधुदुर्गनगरी – तिलारीसह जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी आज दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, शेखर निकम, माजी आमदार प्रविण भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपवनसंरक्षक श्री. नारनवरे, … Read more