म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर; वाढते रोगप्रतिकारक शक्ती

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा  म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज … Read more

घरात एकही पाल दिसणार नाही, करा ‘हे’ उपाय

अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे प्रमाण अधिक वाढलेलं पाहायला मिळातं. खिडक्या, दरवाज्यातून पाली घरांत येत असतात. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. परंतु काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. पाल दिसल्यास तिच्यावर बर्फाचं पाणी स्प्रे करा. ज्या ज्या वेळी पाल दिसेल त्या … Read more

‘दही सोबत गुळाचे’ सेवन करा, होतील हे मोठे फायदे…..

आपल्या दररोजच्या जेवनामध्ये दह्याचा समावेश असतोच. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. तसेच गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. गुळाचे तर खूप फायदे आहेत. याअगोदरही आम्ही तुमहाला गुळाचे फायदे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे दह्यामध्ये गुळ मिसळून खाल्याने अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दल … Read more

रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते.  मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’ हे बोधवाक्य सफरचंदाची महती विशद करते.     सफरचंद हे रोझेसी कुळातील फळ असून मूळचे पूर्व युरोपातील आणि पश्चिम आशियातील आहे. भारतात सफरचंदाचे … Read more

प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या!

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. … Read more

शांत आणि निवांत झाेप लागण्यासाठी ‘या’ काही सोप्या टीप्स, जाणून घ्या

निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते. रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते. निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठीच आम्ही … Read more

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. चला तर घेऊ उपाय आल्याचा चहा – आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं … Read more

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे कारले, जाणून घ्या

कारल्यामध्ये  व्हिटॅमिन C चे समृद्ध स्त्रोत आहे, जे भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांसह असते.  आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडेंट आवश्यक आहेत कारण ते रोगप्रतिकारक पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) चे गुणाकार करण्यास मदत करते. हे केवळ रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतेच शिवाय एलर्जी  प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते. चला तर जाणून घेऊ फायदे… कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट … Read more

‘हे’ घरगुती उपायांमुळे डोळ्यांचे आजार होतात दूर, जाणून घ्या

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या डोळ्यांना जळजळ होते ते हे घरगुती उपाय करून डोळ्यांचे विकार टाळू शकतात. डोळ्यांना होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे. गुलाबपाण्यामुळे डोळ्यांना थंडपणा मिळतो. डोळ्यांसोबतच तुमचे डोकेसुद्धा दुखत असल्यास गुलाब पाणी डोक्यावर टाकून डोके दुखीपासून तुम्ही मुक्त … Read more

शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चंडीगढ – हरियाणा सरकारने एक महत्त्वपूर्ण आहे मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या राज्यातील शेतकरी आता त्यांच्या तांदळाची विक्री हरियाणामध्ये करु शकतील. त्यासाठी ‘मेरी फसल, मेरा ब्यौरा या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी बंद असल्यामुळे हरियाणा सरकारला शेतकऱ्यांचा विरोध होत होता. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी रात्री १० वाजता ट्वीट … Read more