तेजस ठाकरे यांनी शोधल्या दुर्मिळ खेकडय़ाच्या आणखी ११ प्रजाती

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे यांनी खेकडय़ांच्या … Read more

इस्राईलमधील शेती तंत्रज्ञान

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : इस्राईल आणि भारत या दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारापासून कमालीची भिन्नता स्पष्ट होते. जेमतेम 80 लाख लोकसंख्येचा हा देश मुंबईहून छोटा आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत या देशाचे नाव ख्यातकीर्त असले तरी राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनांतून मिळणा-या उत्पन्नाचा वाटा केवळ दोन टक्के आहे, हे उल्लेखनीय. येथे तयार होणारी बहुतेक कृषी … Read more

जाणून घ्या , काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more

शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

वेब टीम- निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे. जैविक खते म्हणजे काय? : प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम … Read more

लेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा!

बदल निसर्गाचा नियम आहे. मग माणूस बदलला तर स्वागतच व्हायला हवं अर्थात बदल सकारात्मक असेल तर. इंजिनाच्या वाफेवर हवेत गेलेले राज ठाकरे कमालीचे आक्रमक वाटताहेत. आता महाराष्ट्र दौरा हाती घेतला आहे. खरंतर पक्षबांधणी करण्यासाठी झंझावाती दौरा तर २०१२ ला केला होताच मात्र मुंबई – पुण्याचा राज अन त्यांचा शहरी पक्ष ही प्रतिमा अजून तरी पुसता … Read more

लेख- विजेची बचत, काळाची गरज

बारामती- दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशात गर्मीपासून सुटका करण्यासाठी एसी, कुलर व पाण्याची मोटार यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपकरणांचा वापर करतानाच वीज बचतीच्या काही किरकोळ गोष्टी लक्षात ठेवल्यास वीज बचतीसोबत अपव्यय टळेल आणि भरमसाठ बिल आल्याचीही चिंता मिटेल. नियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि त्यामुळे विकासालाच … Read more

कॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक

वेब टीम- वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनावश्‌यक गोष्टीमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच वीज यंत्रणेवर … Read more

VIDEO- साखर कारखान्याच्या जाचाला कंटाळून शेतकरी कुटुंब मरणाच्या दारात

प्रकृती खालावल्याने मुलगा ससून हॉस्पिटलमध्ये भर्ती, माउलीला होतायत अश्रू अनावर.. सांगा मायबाप सरकार जगायचं कस

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग तिसरा )

भिवंडी मध्ये ट्रॅफिक जॅम झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्याच गाड्या होत्या त्याच्यातून वाट काढत मी आणि मीनाक्षी जात होतो. ठाणे शहर १ किलोमीटर राहिलं होतं . शेतकरीही गाड्यांना जागा करून देत होते या वाहतूक कोंडीत अनेक शाळकरी मुलं ही अडकले होते त्यांची शाळा सुटून २ तास झाले होते. मोर्चा पाहून ते ही मोर्चाला गाडीतून … Read more

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग दुसरा )

रात्र झाली होती सगळे खूप दमलेले होते गावाकडं काय चालू असलं याची विचारपूस सुरू होती. मीही त्यांच्या गप्पा ऐकण्यात दंग झालो होतो मी मोबाईल बंद केला होता. कुठला संपर्क नव्हता. मस्त जीवन वाटत होतं आता सगळे झोपण्याच्या तयारीला लागले कारण सगळ्यांना पहाटे 5 ला उठून मुंबई कडे निघाचं होत. मी खूप दमलो होतो मलाही झोप … Read more