Workout Tips | थकवा दूर करण्यासाठी वर्कआउटनंतर करा ‘या’ हेल्दी स्नॅक्सचे सेवन

Post Workout Snacks | थकवा दूर करण्यासाठी वर्कआउटनंतर करा 'या' हेल्दी स्नॅक्सचे सेवन

Workout Tips | टीम कृषीनामा: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहते. तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस वर्कआउट करण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देत असतात. त्याचबरोबर व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. बहुतांश लोक व्यायामानंतर ज्यूस किंवा फक्त … Read more

व्यस्त जीवनात ‘निरोगी’ राहण्यासाठी हे नक्की करा ; जाणून घ्या टिप्स !

निरोगी आरोग्य(Healthy health) ठेवण्यासाठी माणूस खूप काही करतो तसेच खूप पैसे हि घालवतात, जिम लावणे इ. परंतु आपण काही उपाय बघुयात जे तुम्हाला दिवसभर खुश(Happy) आणि उत्साही(Enthusiastic) ठेवेल आणि आरोग्य(helth) हि निरोग्य राहील. आपण एक एक मुद्दे बघुयात जे फायदेशीर ठरतील. सकाळची सुरुवात हि एक ग्लास पाणी पिऊन करा. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर, सकाळी उठून पाणी … Read more

तुम्ही कधी ऐकलं आहे का ‘उलटे’ चालण्याचे फायदे ?

चालणे हा नेहमीच एक मूलभूत व्यायाम(Exercise) आहे जो कोणीही कधीही आणि कुठेही करू शकतो. आम्‍ही तुम्‍हाला रिव्‍हर्स गियर लावण्‍यास आणि मागे जाण्‍यास सांगत आहोत. तुम्ही बघितले असतील गार्डन मध्ये किंवा ग्राउंडवरती की जे रिव्हर्स वॉकिंग करत असतात म्हणजे उलटे चालण्याचा व्यायाम (Exercise)करतात . का करत असतील असं ? (Why are they doing this?) उलट चालल्यामुळे … Read more

पाण्यात चालण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का ?

हवेपेक्षा पाणी जास्त घन आहे (Water is more solid than air). हे आपण शाळेत असताना वाचले होते .तसेच पाण्यातील व्यायाम करण्यासाठी जमिनीवरील व्यायामापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. पाण्या (water) मध्ये चालण्याचा अतिरिक्त प्रतिकार तुम्हाला जमिनीवर आधारित दिनचर्यामध्ये सक्षम नसलेल्या मार्गांनी तुमच्या स्नायूंना आव्हान आणि मजबूत करण्यास अनुमती देत असते. पाण्यामध्ये चालल्यास तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न … Read more

तुम्हाला कोरोना होऊन गेलाय? ‘हि’ घ्या काळजी

आज पर्यंत भारत देशात लाखो कोरोनाग्रस्त (covid) नागरिकांनी यशस्वी मात केली आहे. जर डॉक्टरांच्या सल्याने ओषधउपचार सरकारात्मकर (positive) रित्या केली तर आपण सुद्धा ह्या आजारावर मत करू शकतो. कोरोना (covid)विरोधात मात केल्यांनतर ,खरी लढाई सुरु होत असते ती नव्याने आयुध जगण्याची .पुन्हा आपली लढाई उभा करण्याची म्हणूनच शरीरासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठवणे गरजेचे असते. व्हेंटिलेटर … Read more

सावधान : ऑनलाईन क्लासेस मुळे लहानमुलांचे डोळे होत आहे खराब. हि घ्यावी काळजी…

कोरोना चा वाढता प्रभावामुळे राज्य सरकारने शाळा बंद ची घोषणा दिली. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्दतीने वर्ग सुरु ठेवण्यात आले. तरी सध्या लहान मुलांमध्ये चष्मा लागणे डोळ्याचे (Eyes) विकार होत आहेत तरी आपल्या मुलांची काळजी आपण घ्यावी ह्या साठी सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत घरातील जीवन शैली खूपच बदल … Read more

डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे ! जाणून घ्या

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण तुमच्या वेटलॉसच्या मध्ये येत असेल. अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे. दिवस-रात्र फक्त व्यायाम नको. संतुलित आहारासोबत आवश्यक नियमित व्यायाम हवा. दिवसभरात किती कॅलरीज कमी- जास्त झाल्या … Read more

रोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सध्या धकाधकीच्या युगात आपल्याला आरोग्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. तंदुरुस्त असेल तरच तुम्हाला तुमचं काम करता येईल. व्यायामासाठी जास्त वेळ काढता येत नसेल त्यांच्यासाठी दिलासा देणारे संशोधन झाले आहे. यामध्ये फक्त 20 मिनिटं चालल्याने होणाऱ्या फायदे समोर आले आहेत. एवढा वेळ चालल्याने एक दोन नाही तर तब्बल 7 प्रकारच्या कर्करोगापासून माणूस वाचतो. आठवड्यातून अडीच ते … Read more

सतत थकवा जाणवण्या मागचं आहे ‘हे’ कारण !

आपली झोप कितीही झाली तरीही सातत्यानं आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला काही काम न करताही थकवा जाणवतो. कधीकधी डोकं जड होतं तर काहीवेळा अंग दुखत राहातं. आपल्या शरीरातील ऊर्जा जास्त खर्च झाल्यानं सतत आपल्याला थकल्यासारखं होतं. काहीवेळा हा थकवा शरीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा असू शकतो. १. आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान … Read more

जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि कफ या दोन्हीही दोषांचे संतुलन होईल. यामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल. आपण रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यावं. आपण या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून … Read more