रोज खा दही-भात, ‘हे’ आहेत दही भात खाण्याचे फायदे!

दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, … Read more

इस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्धआहे हे तर आपल्याला माहीतच आहे. येथे सर्वात जास्त पिकवला जाणारा ‘वाडा कोलम’ तांदळाला देशात चांगली मागणी आहे. पण येथे शेतकऱ्यांचे भातशेतीचे अर्थिक गणित कोलमडले व त्यामुळे शेतकरी हे दुसऱ्या लावगडीकडे वळत आहेत. वाडा तालुक्यातल्या देवघर गावातील प्रफुल्ल पाटील ह्या तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर जमिनीत पिवळ्या कलिंगड लागवडीचा … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!!

राज्यातील सुमारे लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरूवात झाल्यापासून दररोज त्याचा आढावा घेतला जाईल. देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबविली जाणारी योजना यशस्वी करून दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांना केले. तसेच कर्जमुक्तीच्या … Read more

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

किसान सन्मान निधीतल्या लाभार्थी शेतकऱ्यांना  मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरित्या मिळणार आहे.  शेतकऱ्याची सावकारी जाचातून या कार्डमुळे सुटका होणार आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची – राजू शेट्टी पहिल्यांदा १ लाखापर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत नव्हती मात्र आता  १.६०लाखपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही … Read more

गांडूळ खत कसे तयार करावे ? घ्या जाणून …..

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. गांडूळ हा जमिनीत राहणारा … Read more

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी नक्की करा हे घरगुती उपाय

सौंदर्य म्हटलं की आपल्याला आठवते ते चेहरा व केस. चेहऱ्यावरील डाग व मुरुमं हटवण्यासाठी अनेक उपाय केले जातात मात्र, पायाच्या सौंदर्याकडे फारसं लक्ष दिलं जातं नाही. भेगाळलेल्या टाचा म्हणजे, तरूणी आणि महिलांसाठी एक समस्याच… यामुळे अनेकदा स्टायलिश फुटवेअर्सना बाय-बाय करत, टाचा झाकून जातील अशा फटवेअर्सचा वापर करावा लागतो. टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील … Read more

निशिगंध फूलशेतीमुळे सापडला आर्थिक समृद्धीचा मार्ग

औरंगाबाद – कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक हे कोणाला नको असते. पण हवामान बदलामुळे पारंपरिक पीक पद्धती हे मारक ठरत आहे. जर यावर आपल्याला मत करायची असेल तर कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक आपल्याला शोधावे लागेल. पण फक्त … Read more

आता कृषिमंत्री जाणार दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर

आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यामधून त्यांच्या संवेदना आपल्याला कळतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण शेतकऱ्यांना भेटायला हवे त्यांच्या बांधावर जाऊन त्याच्याशी संवाद साधा व त्यांच्या वेदना जाणून घ्या. पण त्याची सुरवात मला माझ्यापासूनच करावी लागेल आणि ती मी करणार  असून, त्यांना मी दर १५ दिवसांनी भेटायला जाईल शेतकऱ्यांच्या शेतावर जाईन. त्याचबरोबर कृषी सचिव, आयुक्‍तदेखील १५ दिवसांनी शेतावर … Read more

जोडप्याने घरातच केली मशरूमची शेती ; करतात बक्कळ कमाई !

एखादा बिजनेस करावा म्हटलं तर त्यासाठी लागणारी जागा , भांडवल , पैसेअसे एक ना अनेक प्रश्न आपल्यला सतावत राहतात.जमशेदपूर येथे राहणाऱ्या दिलीप वर्मा आणि त्यांच्या पत्नी संगीता याना देखील काहीतरी बिजनेस करावा वाटत होता.मात्र त्यासाठी पुरेशी जागा,बिजनेस आयडिया काहीच नव्हते म्हणून मग त्यांनी शेती करायची ठरवली. तीहि घरातच ! या दोघांनी  घरातच मशरूमच्या उत्पादनासाठी एक … Read more

चांगली बातमी : आता शेळीपालनासाठी सरकार देतयं ९०% सबसिडी

पशुपालन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जलदगतीने वाढणारा कृषी व्यवसाय आहे. शेती नंतर, पशुसंवर्धन हा शेतकर्यांच्या उत्पन्नाचा दुसरा सर्वात महत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. गुरेढोरे, शेळ्या, मेंढरं यांच्या पालनातून शेतकरी सहजपणे चांगले उत्पन्न मिळवू शकतात किंवा त्यांची कमाईची क्षमता दुप्पट करू शकतात. शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय … Read more