मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ’10’ उपाय

मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक महिला 15 ते 50 या वयात प्रत्येक महिन्यात या मासिक पाळीच्या दिवसातून जात असते. मासिक पाळीच्या या सायकलमध्ये प्रत्येक महिला वेगवेगळ्या समस्यांमधून जात असते. अनेकदा महिलांना काही सणांनिमित्त किंवा एखाद्या कार्यक्रमानिमित्त मासिक पाळी उशिरा कशी येईल याच्या प्रयत्नात असतात. याकरता बाजारात अनेक औषध उपलब्ध आहेत, पण या … Read more

केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल वापर

केसगळती, केसांमधील कोंडा इत्यादी केसांच्या समस्यांनी प्रत्येकच जण चिंतेत असतो. योग्य उपचारासाठी बाजारात अनेक तेल उपलब्ध आहेत. परंतु अनेक वेळा महागड्या उत्पादनातूनही केसांना पाहिजे असलेले पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून तुम्ही घरच्या घरी काही मिश्रण एकत्रित करून आयुर्वेदिक तेल तयार करू शकता.त्यासाठी ब्राह्मी पावडर, आंवळा पावडर, भृंगराज पावडर, जटामांसी पावडर आणि नागरमोथा पावडर २५ ग्रॅम घ्या. … Read more

द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

मागील वर्षाच्या द्राक्ष हंगामात ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या द्राक्ष निर्यातदार कंपनीने निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्‍यांचे २ कोटी ४२ लाख ४६ हजार रुपये किमतीच्या द्राक्ष मालाची खरेदी केली. द्राक्ष उत्पादकांना या व्यवहारापोटी धनादेश दिले. मात्र, ते वटले नाही. यावर अनकेदा कधी पैसे देण्याचे वायदे केले. पैशांची मागणी करूनही ते मिळाले नाहीत. … Read more

अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० … Read more

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाच्या आवकेत घट झाली. दरांत वाढ झाली आहे. आवक ११२ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १५००० ते २२५०० असा दर मिळाला.  चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ७७८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५५० ते ५५०० दर मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. चामखीळ घालवण्यासाठी … Read more

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या आहेत. खरिपातील हे पीकही आता संकटात सापडले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. २२ वर्षाचे झाड अन उंची ३ फूट कडाक्याची थंडी, दाट धुके या धुक्यामुळे निर्माण होणारा ओलावा तर कधी रिमझिम पाऊस, अशा विचित्र वातावरणाचा फटका रब्बी पिकांसह तूर व हळदीलाही या … Read more

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ३२ हजार २०८ हेक्टरवरपेरणी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवार  पर्यंत २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे … Read more

भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक

दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. नागपूर शहरात ठिकठिकाणी … Read more

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे लाभदायक

पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जाणून घ्या जिऱ्याचे फायदे….! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे … Read more

जाणून घ्या प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर उपाय

कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते. अद्रक – प्रवास करण्‍यापूर्वी एक कप … Read more