राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत – बाळासाहेब पाटील

मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावे, असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, दूरदृष्य प्रणालीद्वारे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची उपस्थिती होती. सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, ऊस तोडणी आणि वाहतूक यांचा … Read more

राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड – हसन मुश्रीफ

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या … Read more

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे – दिलीप वळसे- पाटील

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले. कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या चोविसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते … Read more

उत्तम आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, जाणून घ्या एका क्लिकवर..

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. तसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे … Read more

जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

प्रमाणापेक्षा अधिक साखर खाणे शरीराला धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजच्या आधुनिक युगात मशिनच्या सहाय्याने काम करण्याच्या सवयीमुळे मानवाची शारीरीक क्षमता कमी होत चालली असून त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. अशा जीवनशैलीत साखर खाणे अधिक धोकादायक आहे. चला तर मग जाणून घेऊ… जर तुमच्या आहारात नेहमी गोड पदार्थांचा … Read more

चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. तसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे … Read more

साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन … Read more

हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सोयाबीनमधील घट फार नाही. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व गहू वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. मका रब्बी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते … Read more

कापसाच्या भावात घसरण

सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे … Read more

फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’

बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात. यासाठी डोम ड्रायर फायदेशीर ठरतो. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन अयोग्य हाताळणी, साठवणूक आणि वितरणामुळे वाया जाते. शेतमालाच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही, त्याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि … Read more