‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या

पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत कुकुमिस मेलो या नावाने हे फळ ओळखले जाते.  हे फळ लंबगोल, अंडाकार, पिवळे, चट्टय़ा-पट्टय़ांचे, गोड व थंड असे फळ आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही त्याला असतो. चला तर जाणून घेऊ फायदे… … Read more

फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, जाणून घ्या

सध्या बाजारात फणसाच्या गऱ्याचा गोड वास दरवळताना दिसतो. जगातील सर्वात मोठे फळ म्हणून फणसाकडे बघीतले जाते. बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. फणसाकडे पाठ फिरवणारे लोक अधिक आहे. फणसामध्ये विविध औषधी गुण आढळून येतात. फणसामध्ये तुम्हाला पोटॅशियम, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम,फायबर, आयर्न, अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने हे बहुगुणी … Read more

आवळा सरबत पिल्याने दूर होतात ‘हे’ आजार, माहित करून घ्या

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते. ज्यांना किडनी … Read more

हृदयविकाराचा झटका येण्याआधी ‘ही’ लक्षणे दिसतात, जाणून घ्या

बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅक येतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. हार्ट अटॅक हा असा आजार आहे जो कोणालाही केव्हाही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ लक्षणे…. श्वास घेण्यास त्रास होणे आणि थकवा जाणवणे असे झाल्यास शरीराला आरामाची गरज असते. परतु हे लक्षण हृदयावर अतिरिक्त ताण येऊन … Read more

‘पुदिना’ वनस्पतीचे काय आहेत रामबाण उपाय घ्या जाणून……

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ … Read more

‘या’ आजारांनसाठी फायदेशीर आहे स्टार फ्रुट, जाणून घ्या

अनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. स्टार फ्रुट हे एखाद्या चांदणीसारखे दिसते. कापल्यानंतर हे … Read more

‘हे’ घरगुती उपायांमुळे डोळ्यांचे आजार होतात दूर, जाणून घ्या

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या डोळ्यांना जळजळ होते ते हे घरगुती उपाय करून डोळ्यांचे विकार टाळू शकतात. डोळ्यांना होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे. गुलाबपाण्यामुळे डोळ्यांना थंडपणा मिळतो. डोळ्यांसोबतच तुमचे डोकेसुद्धा दुखत असल्यास गुलाब पाणी डोक्यावर टाकून डोके दुखीपासून तुम्ही मुक्त … Read more

आवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….

कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे. वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही … Read more

‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार!

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे खाण्यासाठी वापरतात.पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे दिसणारे व थोडेसे लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते.खजूर लवकर आंबू लागतो,म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते. राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या … Read more

‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स

बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार अधिक प्रमाणात पसरत आहेत. या वातावरणात अशा आजारांशी दोन हात करणं कठीण असतं. यामुळे डाएटमध्ये हे 5 पदार्थांचा समावेश केल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. बीट आणि गाजर  बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स … Read more