‘या’ आजारांवर गुणकारी टोमॅटो, जाणून घ्या

टोमॅटोशिवाय कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा (Tomatoes) वापर आपण भाजी म्हणूनच करतो, पण खरं तर हे एक फळ आहे. लाल टोमॅटो (Tomatoes)  जितके दिसायला सुंदर असते, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहे. भारतात टोमॅटोची (Tomatoes) सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. खाण्याशिवाय वजन कमी करण्यामध्ये आणि अनेक आजारांचा … Read more

हिवाळ्यात वेलची खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची (Cardamom) वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची(Cardamom) माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी … Read more

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखरेचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी आणखी वाढते. फ़क़्त त्याचा अतिरेक मात्र टाळावा. साखरेपेक्षा गुळामध्ये जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. गुळ गरम पदार्थ असल्याने सर्दी-पडस्यापासूनही आराम मिळतो. … Read more

आर्द्रकचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आर्द्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण आर्द्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. आर्द्रकमध्ये अनेक औषधीय तत्व आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. आर्द्रकचे रोपटे 2-3 फुटांपर्यंत वाढते यास पाने व पिवळी फुले येतात. या सर्वांचा औषधी म्हणून वापर होतो. हिवाळ्यात गळ्यातील संक्रमनासाबंधी आर्द्रकाचा रस व … Read more

सहज उपलब्ध होणाऱ्या गुणकारी लवंग खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुणे- जगावर सध्या कोरोनाचेसावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु होणार आहे. या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्षकरणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धनकरणाऱ्या काही टिप्स देत आहोत. विविध औषधी वनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीचआपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो. आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीचीमाहिती जाणून घेणार आहोत, जी की बऱ्याच रोगांना,आजारांना … Read more

केसगळतीवर घरगुती गुणकारी उपाय, जाणून घ्या

जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे. फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो. … Read more

अनेक रोगांवर गुणकारी आहे ‘जेष्ठमध’, जाणून घ्या फायदे

पुणे : ‘ज्येष्ठमध’ हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु असे ही म्हटले जाते. संगीत शिकणार्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते.घसा खराब झाला किंवा खोकला येत असला, तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जात असे. पण ह्या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत. कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार … Read more

विलायची खाण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज रात्री … Read more

गुणकारी अंजीराचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

सुख्यामेव्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे अंजीर. अंजीर खाल्याने आपल्याला होणार्या बऱ्याच आजारांपासून आपले संरक्षण होते. अंजीराला सर्वश्रेष्ठ टाँनिक असे समजले जाते. अंजीर वाद, पित्त व कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी ठरते. अंजीरामध्ये अ जीवनसत्व, ब, क आढळतात. यामुळे अंजीर आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार इ. आजारांवर अंजीर फायदेशीर आणि गुणकारी ठरते. रोज … Read more

तिळगूळचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते. गुणकारी तीळ संक्रांत ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू! थंड बोचरा … Read more