मोठी बातमी : राज्यात होणार मोठी पोलीस भरती !

अहमदनगर – महाराष्ट्रातील तरुण पिढी(The younger generation) हि कित्येक वर्षे पोलीस भरतीचा सराव(Practice) करत असतात. त्यांसाठी सर्वात मोठी बातमी(Big news) सामोरं आली आहे. महारष्ट्रात आता ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया(Recruitment process)घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री(Home Minister) दिलीप वळसे पाटील … Read more

आता बनावट औषधे ओळखता येतील QR कोड वापरून? – केंद्र सरकारचा नवा नियम !

आपल्या भागातही औषधालय (मेडिकल) मध्ये आपण गेल्यावर औषधे(Medications) घेतो पण ते औषध(Medications) बनावट पद्धतीचे तर नाही ना असा प्रश्न आपल्यला पडत असेल. बऱ्याच ठिकाणी खोटी औषधे बाजारात विक्री साठी येतात ते औषधे कसे ओळखायचे ? त्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत नवे नियम आणणार आहे . केंद्र सरकार(Central Government) बनावट औषधांवर(Medications नजर ठेवण्यासाठी ते औषधे … Read more

गवताचे हे आहेत फायदे ? वाचा सविस्तर !

गवताचे फायदे कधी ऐकलेत का ? निसर्गातील प्रत्येक गोष्ट हि मानवासाठी फायदेशीर असते. एकट्या यूएस मध्ये 50 दशलक्ष एकर पेक्षा जास्त राखलेले, सिंचन केलेले नैसर्गिक गवत आहे. नैसर्गिक गवताचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत – १ ) हवेची गुणवत्ता(Air quality) टर्फग्रास हा एक सजीव प्राणी आहे. प्रत्येक वनस्पती हि कार्बन डायऑक्साइड घेते आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न … Read more

जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !

गहू हे भारतातील मुख्य धान्य मानले जाते. व महारष्ट्रातही आहारात मुख्य समावेश गव्हाचा होत असतो. गव्हाची लागवड गव्हाचे मूळ हे दक्षिण पश्चिम आशियामध्ये आहे, जरी ते आता जगभर घेतले जाते. उंचावर गव्हाची लागवड होते. जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम ! पौष्टिक आणि आरोग्यसाठी फायदेशीर असणाऱ्यांपैकी गहू एक धान्यआहे. हे जगभरात आढळून आले आहे. … Read more

PF खात्यातून 1 तासात पैसे काढू शकता ; ‘हा’ आहे सोपा मार्ग !

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफ खातेधारकांना आता पैसे काढण्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात पीएफचे पैसे जमा होतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. नोकरी करणारा व्यक्ती म्हणजे पगारदार व्यक्तीअडचणीत असतानाच … Read more

चुकीचा वापर होऊ नये म्हणून ‘आधार कार्ड’ करा लॉक !

भारतात आता आधार कार्ड नसेल तर आपण काही हि करू शकत नाही. अगदी छोटी गोष्ट करायची असल्यास आधार कार्ड असणे आवश्यक बनले आहे. पण त्याची काळजी म्हणजेच ते (safe) सुरक्षित रहावे म्हणून तुम्ही आता आधार कार्ड लॉक करू शकता.. हो तुम्ही लॉक करू शकता . कोणीच करू शकत नाही तुमच्या Aadhaar card चा चुकीचा वापर, … Read more

तरुणपणातच होत आहे पांढरे केस : हे घ्या जाणून कारणे व उपाय !

कोणालाही आवडणार नाही आपले केस तरुण वयात पांढरे झालेले. आपले केस हे निरोगी व चांगले असावे हे सर्वाना वाटत असते पण बऱ्याचदा तरुणपणातच आपले केस हि पांढरी दिसण्यास सुरवात होते. अश्यावेळी पडणारा प्रश्न असतो कि आपले केस पांढरे का पडत आहे ? त्यावर उपाय काय असतील ? आपल्या राहणीमानामुळे(Due to lifestyle) आपल्या शरीराव खूप परिणाम … Read more

सर्दी, खोकला, ताप, कप झाला आहे का ?; हे करा जबरदस्त घरगुती उपाय !

सध्या हवामान खूप बदलत आहे(The weather is changing a lot)  हिवाळ्यात पडणारा पाऊस दुपारी असणारे प्रचंड ऊन गरम होणे. ह्या अश्या हवामानामुळे तुम्हाला सर्दी,खोकला, ताप कफ होऊ शकतो जर तुम्हाला हे लक्षण जाणवत असतील तर तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकतात. हवामान बदलामुळे आपल्यला सर्दी व खोकला हॊतॊ ताप हमखास येते. ह्या लक्षणां समोर आपल्यला … Read more

पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंदच राहणार !

राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरीही, पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहे असे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिले आहे. वाढत्या कोरोनाचा धोका(Danger) लक्षात घेता सुरु झालेले शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद(Close) करण्यात आले होते . परंतु राज्यातील शाळा सोमवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. पण पुण्यातील शाळांबाबत प्रश्नचिन्ह उभा होता. कोरोनाची वाढती … Read more

‘टोल’ न भरता प्रवास करणाऱ्यांची होत आहे वाढ ; काय आहे प्रकरण बघा…

टोल न देता प्रवास करणाऱ्यांची होत आहे वाढ. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले पत्र ! काय आहे प्रकरण नेमके बघा… मुंबई – पुणे महामार्गावर माघील वर्षी सुमारे १० हजाराहून जास्त वाहनांनी तोल न देताच प्रवास केला अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये टोल न देणाऱ्यांमध्ये ट्रक ,बस व्यवसायिक वाहने(Commercial vehicles) आहे … Read more