जाणून घ्या शेतीसाठी “वीज जोडणीची ” संपूर्ण प्रक्रिया !

भारतातील महाराष्ट्र हे शेती प्रमुख राज्य आहे, शेतीसाठी वीज (Electricity) अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यासाठीच शेतीपंपा साठी वीज कनेक्शन,वीज (Electricity) जोडणी तुम्हाला नव्याने करायची असेल तर काय असेल पद्धत हे घ्या पुढीलप्रमाणे जाणून. सर्वात आधी तुम्हाला जवळील संगणक केंद्र अथवा मोबाइलवर A 1 अर्ज फॉर्म भरावा लागेल. हा फोन असतो शेतीसाठी नवीन कनेक्शन घ्यायचं आहे … Read more

‘साप’ चावल्यावर काय कराल !

पुणे – पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, खेड, वडगाव, मावळ, मुळशी आणि भोर या पश्चिम डोंगराळ तालुक्यांमध्ये सापांची संख्या जास्त आढळते सौम्य तापमान, घनदाट जंगले आणि डोंगराळ परिसर त्यांच्या वाढीसाठी सोईस्कर असते. त्यामुळे मध्य आणि पूर्वेपेक्षा जिल्ह्याच्या पश्चिमेला अनेक जाती आढळतात. मोठ्या संख्येने बिनविषारी सापांच्या व्यतिरिक्त, भारतातील चारही सामान्य विषारी साप, म्हणजे, कोब्रा रसेलचे वाइपर, क्रेट … Read more

तुम्ही कधी ऐकलं आहे का ‘उलटे’ चालण्याचे फायदे ?

चालणे हा नेहमीच एक मूलभूत व्यायाम(Exercise) आहे जो कोणीही कधीही आणि कुठेही करू शकतो. आम्‍ही तुम्‍हाला रिव्‍हर्स गियर लावण्‍यास आणि मागे जाण्‍यास सांगत आहोत. तुम्ही बघितले असतील गार्डन मध्ये किंवा ग्राउंडवरती की जे रिव्हर्स वॉकिंग करत असतात म्हणजे उलटे चालण्याचा व्यायाम (Exercise)करतात . का करत असतील असं ? (Why are they doing this?) उलट चालल्यामुळे … Read more

पाण्यात चालण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का ?

हवेपेक्षा पाणी जास्त घन आहे (Water is more solid than air). हे आपण शाळेत असताना वाचले होते .तसेच पाण्यातील व्यायाम करण्यासाठी जमिनीवरील व्यायामापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. पाण्या (water) मध्ये चालण्याचा अतिरिक्त प्रतिकार तुम्हाला जमिनीवर आधारित दिनचर्यामध्ये सक्षम नसलेल्या मार्गांनी तुमच्या स्नायूंना आव्हान आणि मजबूत करण्यास अनुमती देत असते. पाण्यामध्ये चालल्यास तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न … Read more

जाणून घ्या ; चालण्याचे फायदे

निरोगी शरीर (Healthy body)ठेवण्यासाठी शरीराची हालचाल असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आपल्यातील बरेच लोक व्यायाम करतात. परंतु धकाधकीच्या जीववनात जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ३० मिनटे चालून सुद्धा तुमच्या आरोग्याला आजारी पडण्यापासून लांब ठेवू शकता. रोज चालण्याचे असंख्य फायदे असतात .आरोग्य तञ् म्हणतात नियमित चालणे खूप गरजेचे आहे यामुळे तुमचे शरीर हे सक्रिय राहते … Read more

तुम्हाला कोरोना होऊन गेलाय? ‘हि’ घ्या काळजी

आज पर्यंत भारत देशात लाखो कोरोनाग्रस्त (covid) नागरिकांनी यशस्वी मात केली आहे. जर डॉक्टरांच्या सल्याने ओषधउपचार सरकारात्मकर (positive) रित्या केली तर आपण सुद्धा ह्या आजारावर मत करू शकतो. कोरोना (covid)विरोधात मात केल्यांनतर ,खरी लढाई सुरु होत असते ती नव्याने आयुध जगण्याची .पुन्हा आपली लढाई उभा करण्याची म्हणूनच शरीरासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठवणे गरजेचे असते. व्हेंटिलेटर … Read more

कोरोना लवकरच संपणार …

जगभरची (world) डोके दुखी ठरलेला कोरोना (covid) हा आजार लवकरच संपुष्टात येईल असे मत आंतराष्ट्रीय दर्जाचे विषाणू शास्त्रज्ञांनी केला आहे वॊशिंग्टन – जे रोग येतात ते जातात हि कोणताही रोग हा कायमस्वरूपी नसतो ,लसीकरण हि सर्वात मजबूत ढाल आहे असे मत विष्णुशास्त्रज्ञ डॉ.कुटूंब महमूद यांनी एएनआयशी बोलताना मांडले. कोरोना वेतरिक्त कोणताही साथीचा रोग हा कायमस्वरूपी … Read more

‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

सावधान : ऑनलाईन क्लासेस मुळे लहानमुलांचे डोळे होत आहे खराब. हि घ्यावी काळजी…

कोरोना चा वाढता प्रभावामुळे राज्य सरकारने शाळा बंद ची घोषणा दिली. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्दतीने वर्ग सुरु ठेवण्यात आले. तरी सध्या लहान मुलांमध्ये चष्मा लागणे डोळ्याचे (Eyes) विकार होत आहेत तरी आपल्या मुलांची काळजी आपण घ्यावी ह्या साठी सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत घरातील जीवन शैली खूपच बदल … Read more

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more