देशात गेल्या २४ तासात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात  8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 98 हजार … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

दिली – गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  415 जणांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार देशात  सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 99 हजार 974 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. … Read more

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – सुभाष देसाई

मुंबई – देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही वातावरणामुळे अनेक गुंतवणुकदार पुढे येत आहेत. देशातील सर्वाधिक परदेशी गुंतवणुक ही आपल्या राज्यात होते. त्यामुळे राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय … Read more

देशात गेल्या २४ तासात 8954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई – देशात  गेल्या २४ तासात जवळपास 9 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळं 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यात एक चांगली बाब आहे की देशात गेल्या  24 तासांत देशांत 10 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीमधून मिळाली … Read more

दिलासा! देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

नवी-दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असे असतांनाच आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandviya) यांनी देशवासियांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. सोमवार(२९ नोव्हें.)पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला … Read more

देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – एक चांगली बातमी आहे की गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. तर देशात गेल्या 24 तासांत ८ हजार नवीन कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या  २४ तासात ९ हजारांहून अधिक कोरोनमुक्त झाले आहे.  मात्र, देशात गेल्या  २४ तासात 236 जणांचा मृत्यू झाला. तर यात एक चांगली … Read more

काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला; सजगता बाळगा, लसीकरण पूर्ण करून घ्यावे – यशोमती ठाकूर

अमरावती – कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री … Read more

देशात गेल्या २४ तासात 10 हजार 967 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट पाहायला मिळाली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात तब्बल 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या … Read more

काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई – मागील काही दिवसापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाली असली तर देशात कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत  देशात तब्बल १०५४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, तर देशात गेल्या २४ तासात तब्बल  488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोना महामारीपासून आतापर्यंतच्या … Read more

भारतीय संविधान जगाला आदर्श; देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद संविधानात

मुंबई – भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद या संविधानात आहे, असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. दि. 26 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त त्यांनी संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून राज्यातील … Read more