थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल संत्री!

संत्र (Orange) हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. थंडीत नियमितपणे संत्र खाणं … Read more

जाणून घ्या ; चालण्याचे फायदे

निरोगी शरीर (Healthy body)ठेवण्यासाठी शरीराची हालचाल असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आपल्यातील बरेच लोक व्यायाम करतात. परंतु धकाधकीच्या जीववनात जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ३० मिनटे चालून सुद्धा तुमच्या आरोग्याला आजारी पडण्यापासून लांब ठेवू शकता. रोज चालण्याचे असंख्य फायदे असतात .आरोग्य तञ् म्हणतात नियमित चालणे खूप गरजेचे आहे यामुळे तुमचे शरीर हे सक्रिय राहते … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते? जाणून घ्या

हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो त्वचेला आणि पोटाला. हवेतील थंडाव्यामुळे त्वचा रुक्ष होते. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे अति भूक आणि झोपेमुळे आपला आहार आपण हवामानानुसार न बदलल्यानं त्रास होतो. बदलत्या वातावरणानुसार आपल्या रोजच्या सवयी आणि काही खाण्यापिण्याची गोष्टी बदलणं गरजेचं असतं.हिवाळ्यात सर्वात जास्त ड जीवनसत्व (Vitamin) आणि मिनिरल्सची कमतरता जाणवते असं एका अहवालातून समोर … Read more

‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more

दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा (Milk thistle) रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात ९८ … Read more

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल … Read more

सावधान! थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई (Papaya) हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई (Papaya) खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं … Read more

वेलची खाण्याचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज … Read more

तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…..

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या ३ दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ (Sesame) देऊन तीळगुळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा (Sesame) गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते. गुणकारी … Read more